विकास आराखड्यातील घोटाळ्याचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मंत्रिपद दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता भाजपला मिळाला आहे....

दूध पिशव्यांचे पुनर्निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुक्ती – पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई : दूध वितरित होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे पुनर्निर्माण होण्यासाठी त्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांकडून परत येणे गरजेचे आहे. यासाठी ग्राहकांकडून आगाऊ पैसे वितरकाकडे ठेवून रिकाम्या पिशव्यांचा परतावा करताना आगाऊ रक्कम...

शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची – पर्यावरणमंत्री रामदास कदम

‘शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक दळणवळण’ कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई : वातावरणीय बदलामुळे तापमानात प्रचंड वाढ झाल्याने हवेमध्ये कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून शुद्ध हवेसाठी पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था गरजेची असल्याचे...

शीतपेय,पाणी वितरण बाटल्यांचे पुनर्निर्माण करणारे केंद्र न उभारल्यास कारवाई – पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा...

मुंबई : शीतपेय आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या कंपन्या रिकाम्या बाटल्यांचे बाजारातून एकत्रीकरण करून पुनर्निमाण करीत आहेत. याचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून, हे प्रमाण...

राज्यात जलसंधारण कामांच्या जोरावर दुष्काळी स्थ‍ितीतही लक्षणीय कृषी उत्पादन – नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची...

मुंबई : जलसंधारणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने लक्षणीय कामगिरी केल्याने मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे ११६ लाख मेट्रिक टन अन्नधान्याचे उत्पादन घेतल्याचे सांगतानाच आजवरची सर्वाधिक अशी ४,७०० कोटी रुपयांची...

ज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील -राजकुमार बडोले

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यासाठी स्वयंसेवी संस्था व शासन एकत्रितरित्या प्रयत्न करीत आहे. राज्यात ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न...

प्रायोगिक रंगभूमीसाठी राज्य शासनामार्फत वास्तू उभारणार – विनोद तावडे

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार वितरण सोहळा मुंबई : राज्य शासन रंगकर्मींच्या नेहमीच पाठीशी राहिले आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक रंगभूमीची वास्तू उभारण्यात येईल असे सांस्कृतिक कार्यमंत्री...

रायगड किल्ला परिसरातील रस्त्यांवर रोहयोमधून होणार वृक्षलागवड – मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

मुंबई : रायगड किल्ला परिसर आणि त्या भागातील गावांना जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची कामे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) माध्यमातून सामाजिक वनीकरण...

शिधापत्रिकाधारकांस महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन मिळणार

मुंबई - शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर...

सिंचन सुविधांमुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून काळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी सदिच्छा भेट मुंबई : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...