महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातलं एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागातलं एकही गाव महाराष्ट्राबाहेर जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. सांगली जिल्ह्याच्या...

बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन ४ कोटी ५७ लाख रुपये लुबाडल्या प्रकरणी १० आरोपींना...

मुंबई (वृत्तसंस्था) : बँक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक करुन चार कोटी सत्तावन्न लाख रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली हैदराबादच्या विशेष सीबीआय न्यायालयानं १० आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना विविध रकमांचे दंड आणि...

नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात लासलगाव, उमराणेसह इतर बाजार समित्यांमध्ये आज उन्हाळी कांदा दरात घसरण झाली आहे. लासलगावच्या बाजार समितीत कांद्याला कमीत कमी ५००, तर जास्तीत जास्त १८०० रुपये...

राज्यात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी – आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

मुंबई : लम्पी हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य चर्मरोग आहे. हा रोग कीटकांपासून पसरत असून गाई व बैलांपासून किंवा गाईच्या दुधापासून मानवामध्ये संक्रमित होत नाही. हा आजार...

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ ची सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर

मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती...

शेती पंपाचं चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीज जोडणी न तोडण्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्या शेतकऱ्यांनी शेती पंपाचं चालू बिल भरलं आहे, अशा शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यात अनेक...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल उच्चाधिकारी समितीची...

मुंबईसह महाराष्ट्रात गोवर संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यापासून गोवर या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. या कालावधीत ३ हजाराहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. लहान मुलांपासून तरुणांनाही गोवर झाल्याचं...

अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला  आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर...

उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात असल्यानं राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्यानं...

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात असल्यानं राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्यानं वाढत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल सांगितलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन...