पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरच्या भुमीला केले वंदन

कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे भारतात आगमन झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील विमानतळावर त्यांचे स्वागत करणेत आले.  शहरातील विमान तळावर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी आगमन...

नागरिकांना गुणवत्तापूर्ण अन्न मिळावे यासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन...

मुंबई : लोणावळा येथील ‘मगनलाल फूड प्रॉडक्ट्स’ या चिकीचे उत्पादन निकृष्ट दर्जाचे असल्याबाबतचे अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले होते. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार संबंधित कंपनीवर...

‘वाढदिवस’ साजरा न करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : दि. २२ जुलै रोजी असलेला आपला वाढदिवस लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांनी कोणताही बडेजावपणा करून साजरा करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही होर्डिंग,...

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यपालांनी घेतला योग सत्रामध्ये भाग

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आज जागतिक योग दिनानिमित्त राजभवन येथे एका योग सत्रामध्ये भाग घेतला आणि योगासने केली. योग संस्था सांताक्रुझ यांनी या योगसत्राचे आयोजन केले...

विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही – जयंत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते...

अनुसूचित जमातीच्या १३ योजना धनगर समाजाला लागू; राज्य सरकारने केले शासन निर्णय जाहीर

मुंबई : राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या १३ योजना लागू करण्यात आल्या आहे. विविध योजनेचे एकूण ७ शासन निर्णय ईमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याण विभागाने शुक्रवारी जाहीर केले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर धनगर समाजाच्या...

बीड जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रायोगिक तत्वावर महिला दक्षता समिती स्थापन करण्याची डॉ. नीलम...

गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांसंदर्भात राज्यस्तरीय समितीची बैठक मुंबई : बीड जिल्ह्यात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिला दक्षता समित्या स्थापन कराव्यात. तेथे महिलांच्या आरोग्य विषयक...

मनुष्यबळ विकास आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याला प्राधान्य – विनोद तावडे

मुंबई : राज्य शासनाने सन2019-20 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मनुष्यबळ विकास आणि शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीला प्रोत्साहन दिले असल्याची प्रतिक्रिया उच्च शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली...

क्रिकेट प्रमाणे भारतीय खेळांसाठीही इनडोअर अकादमी निर्माण करण्याची गरज – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : खेळाडूंना जगभरातील वातावरणात खेळता यावं, यादृष्टीनं मुंबई क्रिकेट संघटनेच्या इनडोअर अकादमीसारख्याच अकादमी भारतीय खेळांसाठीही निर्माण करायची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे....

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६४ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाच्या १ हजार ०९४ नवीन बाधितांची नोंद झाली; तर हजार १ हजार ९७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल या आजाराने राज्यात १७ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद...