चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योतीचे उद्घाटन
मुंबई : चैत्यभूमीवरील अखंड भीमज्योत विषमतेचा अंधार नष्ट करुन अंधकारमय जीवन प्रकाशमय करेल. चैत्यभूमी ही भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आपण आत्मसात...
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे थोर शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानसभेचे माजी सदस्य श्री. भिमराव धोंडे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी...
हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून,हरित महाराष्ट्र निर्माण...
योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय संविधान दिनानिमित्त शुभेच्छा
मुंबई : भारतीय संविधान दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात श्री.अजित पवार म्हणतात, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४९ मध्ये आजच्याच दिवशी देशाला अर्पण केलेल्या भारतीय...
सारथीच्या धर्तीवर मागासवर्गीयांसाठी स्वायत्त संस्था – डॉ. संजय कुटे यांची विधिमंडळात माहिती
मुंबई : विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील समाजाच्या युवक-युवतींसाठी विविध उपक्रम अंमलात आणण्यासाठी सारथीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा शासनाचा मानस असून...
राज्यपालांच्या हस्ते ‘प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज लेखक व बँकर डॉ रमेश यादव लिखित ‘प्रौद्योगिकी बैंकिंग और हिंदी‘ या पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ...
प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण भागात ४ लाख २१ हजार घरे
मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यात आतापर्यंत ५ लाख ७८ हजार १०९ लाभार्थींना घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख २१ हजार ३२९ घरे बांधण्यात आली आहेत.
केंद्र शासनाने सन...
कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय
मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास...
भविष्य निर्वाह निधीची वार्षिक लेखा विवरणपत्रे आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे उपलब्ध
मुंबई : भविष्य निर्वाह निधी वर्गणीदारांची २०१८-१९ ची वार्षिक लेखा विवरण पत्रे, महालेखाकर (लेखा व हकदारी) महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाकडून वर्गणीदारांना देण्यासाठी संबंधित आहरण आणि संवितरण अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आली...








