ग्रामपंचायत कार्यालये, एसटी बसस्थानकांवर महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहे उपलब्ध करण्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे...
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्यांची कार्यालये, एसटी बसस्थानके, आरटीओ कार्यालये आदी ठिकाणी महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे असल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, मुतारी उपलब्ध नाहीत...
मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन
मुुंबई : विरोधी पक्षांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली देश वेगानं विकास करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.
मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते....
रिद्धपूरला मराठीचे विद्यापीठ, रेल्वे स्थानक व्हावे – महानुभव परिषदेची मागणी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...
नागपूर : अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर (ता.मोर्शी) येथे मराठी भाषेचे विद्यापीठ व्हावे तसेच रिद्धपूर येथे रेल्वे स्थानक व्हावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव...
प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि इतर उपक्रमांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताक दिनानिमीत्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज निर्भया पथक, निर्भया सक्षम केंद्र आणि संबंधित इतर उपक्रमांचं उद्घाटन केलं. राज्याचं पोलीस दल कौतुक करावं, असं काम करत...
‘दिलखुलास’ कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत
मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ या कार्यक्रमात भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर‘ या ॲपवर...
प्लास्टिक पिशवीला कापडी पिशवीचा सक्षम पर्याय – पर्यावरणमंत्री रामदास कदम
मुंबई : राज्यात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु आहे. त्यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारी कापडी पिशवी ही प्लास्टिक पिशवीला (कॅरी बॅग) सक्षम पर्याय ठरेल. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केली जाणारी ही कापडी पिशवी...
नदीकाठी ३ हजार हेक्टरवर आणि १४० कि.मी अंतरावर वृक्षलागवड वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : राज्यातील नद्यांची प्रदूषणाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ईशा फाऊंडेशनच्या सहकार्याने नदी पुनरुज्जीवन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नदीच्या दोन्ही किनाऱ्यांपासून १ कि.मी अंतरावर वन, शासकीय व खाजगी जमिनीवर...
कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना महिला बचत गटांकडून १४ लाखांची मदत
मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मार्फत स्थापन झालेल्या महिला बचत गटांतील महिलांनी स्वकमाईची एक एक रुपयाची बचत जमा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सुमारे 14 लाख...
एसटी सवलतींचा २ कोटीहून अधिक प्रवाशांना लाभ
मुंबई : गेल्या 5 वर्षांत एसटी महामंडळाने 2 कोटी 25 लाख प्रवाशांना वेगवेगळ्या 22 योजनांच्या प्रवास सवलतीत वाढ करून लाभ दिला आहे, यामध्ये अंध, अपंग, कर्करोग, क्षयरोगग्रस्त, विद्यार्थी, विद्यार्थिनी, स्वातंत्र्य सैनिक, पुरस्कारप्राप्त व्यक्तींना प्रवासी भाड्यात सवलतीचा यात समावेश आहे.
ग्रामीण...
प्रलंबित शिष्यवृती तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश , विद्यार्थी हिताला प्राधान्य द्यावे – डॉ.सुरेश (भाऊ)...
पुणे : सामाजिक न्याय विभाग हा तळागाळातील वंचित घटकांसाठी काम करणारा विभाग असून विद्यार्थी हिताला प्राधान्य देत प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे प्रकरणे तात्काळ मार्गे लावून विद्यार्थ्यांना त्यांचे पैसे बँक खात्यात...









