अन्य राज्यांतील भाषाशिक्षण अधिनियमांचा अभ्यास करुन लवकरच प्रस्तावित मसुदा तयार करणार – मराठी भाषामंत्री...

मुंबई : महाराष्ट्रातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यासंदर्भात अन्य राज्यांचे संबंधित कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित निर्णय याबाबत विधी व न्याय विभागाने आणखी समग्र अभ्यास करुन अहवाल...

पोलंडचे उपपरराष्ट्रमंत्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

वळीवडे येथील स्मृतीस्तंभाचे होणार अनावरण कोल्हापूर : पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे...

राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज- मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मतदानाचा हक्क बजावण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा...

राज्य अन्न आयोग राज्यात कार्यरतच !

अन्न व नागरी पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण मुंबई : राज्य अन्न आयोगाचे कार्यालय ठाकरसी हाऊस, जे.एन.हरदिया मार्ग, बॅलार्ड इस्टेट, फोर्ट मुंबई, येथे असून शासन निर्णय दिनांक 16.08.2017 अन्वये राज्य अन्न आयोग,...

घरच्या घरीच समतेचा दिवा लावून संविधान रक्षणाचा संदेश द्यावा – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धनंजय मुंडेंनी दिल्या शुभेच्छा   मुंबई : 14 एप्रिल रोजी सर्वत्र साजरा होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला शुभेच्छा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आले. नीती आयोगात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या...

जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे तीन फुटांनी उघडले

मुंबई : औरंगाबादच्या पैठणीतल्या जायकवाडी धरणाचे १६ दरवाजे आज सकाळी तीन फुटांनी उघडण्यात आले. त्यातून ५१ हजार ८९३ क्सुसेक्स इतक्या वेगानं गोदावरी पात्रात पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या...

निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना वाढीव मदत देणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणसह राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यातं काम युद्ध पातळीवर सुरु असून, नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार...

भारतीय विद्यार्थ्यांसाठी लेव्हरेज एडुद्वारे ५ करोड रुपयांच्या शिष्यवृत्तीची घोषणा

मुंबई: आगामी शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्याच्या विचारात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी लेव्हरेज एडूने आज भारतातील सर्वात मोठी सर्वात मोठी स्टडी अब्रॉड शिष्यवृत्तीची घोषणा केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थी...

सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : बोहरा समाज प्रामाणिक असून देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद सण साजरा करीत असताना त्याचा आनंद व इतर सर्व सणांचा आनंद गरीबांपर्यंत पोहोचला...