समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडवूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानसभेत प्रतिपादन
मुंबई : मायबाप जनतेच्या आशीर्वादाने पहिल्यांदा या सभागृहात आलो असून महाराष्ट्रातील साधु-संत आणि समाजसुधारकांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण प्रयत्न करुया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केले.
मंत्रिमंडळावर 169...
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली, तर त्यानंतर लक्षवेधींवर चर्चा झाली. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल असं परिवहनमंत्री...
‘मी अत्रे बोलतोय’च्या दुसऱ्या आवृत्तीचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : एकपात्री सादरीकरण ही कला हळूहळू लुप्त होत चालली आहे. ही कला सादर करणारे नवनवे कलाकार तयार झाले पाहिजेत. ‘मी अत्रे बोलतोय’ या एकपात्री नाट्यप्रयोगाद्वारे दिवंगत कलाकार सदानंद...
अवकाळी पावसामुळे पीक नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला तपशीलवार आढावा
राज्य सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून, त्यांना जास्तीत जास्त दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत. क्षेत्रीय स्तरावरील...
शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू -उद्धव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी हाच सरकारचा केंद्रबिंदू असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ते आज जळगाव इथं शेतकरी मेळाव्यात बोलत होते.
शेतक-याला कर्जमुक्तीच्या विळख्यातून सोडवण्यासाठी महात्मा जोतिराव फुले...
काँग्रेसने युतीबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करावी : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसची अजूनही शिवसेना युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही, काँग्रेसने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोला इथं वार्ताहर...
जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या – सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्री...
मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन...
महिला सक्षमीकरणासाठी ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार – महिला व बाल विकास मंत्री...
मुंबई : महिलांच्या विकासासाठी, सक्षमीकरणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबविते. या उपक्रमांना गती देण्यासाठी महिला सक्षमीकरणाच्या योजनांबाबत ऑस्ट्रेलियन वाणिज्य दूतावासासमवेत पायलट प्रोजेक्ट राबवणार असल्याची माहिती महिला व बाल विकास...
केंद्र व राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी – सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे
कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोल्हापूर : पंधरा दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दु:खमय आणि खडतर गेले. प्रलयकारी महापुरात जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी झाली आहे....
मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी आमदार अनिल गोटे, सामान्य प्रशासन विभागाच्या...









