महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत वाढवाविण्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेची मुदत, कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, येत्या ३० जूनपर्यत वाढवावी, आशी मागणी माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी...

टाळेबंदी काळात राज्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदी सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कलम १८८ नुसार २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४१ हजार ८२९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून,...

कतारचे भारतातील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज राज्यपालांची राजभवनात घेतली सदिच्छा भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : कतारचे भारतातील नवनियुक्त वाणिज्यदूत अहमद साद अल-सुलैती यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात सदिच्छा भेट घेतली. कतार मध्ये होणारी फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी राज्यपालांनी...

राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्यूसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातल्या कोरोना...

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेबांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव...

कोरोनाबाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची राज्यपालांची घोषणा

राजभवनातील कर्मचारी देखील एक दिवसाचे वेतन देणार  मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील कोरोना बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतन देण्याचे आज जाहीर केले.  आपला धनादेश लवकरच मुख्यमंत्री...

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई

मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष...

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित...

कोविड संशयित मृत्यू – पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल  झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पोलीस यंत्रणेमार्फत  होणारी चौकशी (Inquest) न  करण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर...

राज्य आणि देश सर्वोत्तम झाला पाहिजे हे स्वप्न कायम बाळगा

माती आणि मातेला विसरू नका – मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा...