अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला...

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारितल्या रोजगार महासंचालनालयातर्फे अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर...

पर्यावरणाबाबत जागरुकता सर्वसमावेशक असावी – मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्गाचे नियम आपण पाळले नाहीत तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्याला आपली...

राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार- अजित...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग...

लस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतुकींमध्ये मज्जाव करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचं मुंबई उच्च न्यायालयात समर्थन

मुंबई (वृत्तसंस्था) : लस न घेतलेल्यांना सार्वजनिक वाहतुकींमध्ये मज्जाव करण्याच्या निर्णयाचं राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात समर्थन केलं आहे. मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी काल या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र उच्च...

समीर वानखेडे यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत

मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे मुंबई परिश्रेत्र संचालक समीर वानखेडे यांच्यावरच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या चार अधिकाऱ्यांची समिती मुंबईतल्या क्रुझ ड्रग्स प्रकरणाची चौकशी वानखेडे करत आहेत....

राज्यात उद्यापासून पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी,तर रात्री ११ ते पहाटे ५...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमायक्रॉन या विषाणुचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्य सरकारनं नवे निर्बंध लागू केले आहेत. येत्या १० जानेवारी म्हणजे उद्यापासून हे निर्बंध लागू होतील. यानुसार...

ठाणे जिल्ह्यात वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण झाली नाही

बर्ड फ्लू संसर्ग रोखण्यासाठी अधिसूचना जारी मुंबई (वृत्तसंस्था) :ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरातील 1 कि.मी. त्रिज्येतील क्षेत्र संसर्गक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून...

सरकारनं प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिल्यानंतर राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुकारलेला दोन दिवसांचा संप मागं घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रश्नी मध्यस्थी करत, कर्मचाऱ्य़ांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन दिल्यामुळे हा संप...

मुंबई महापालिकेतल्या आश्रय योजनेतल्या घोटाळ्याच्या चौकशीचे राज्यपालांचे लोकायुक्तांना आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत १ हजार ८४४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना दिले आहेत. भाजपा आमदार मिहीर कोटेचा...

राज्याचा रुग्ण बरा होण्याचा दर ९७पूर्णांक ६५ शतांश टक्क्यांवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे. काल ९७२ रुग्ण बरे होऊन गेले, ९६३ नव्या रुग्णांची नोंद झाली....