विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
विरार पश्चिम इथल्या...
‘प्रज्वला’ उपक्रमाद्वारे बचतगटांच्या महिलांना मिळणार सायबर सुरक्षेचे धडे – महाराष्ट्र सायबर व महिला आयोगाचा...
मुंबई : राज्यातील बचत गटाच्या महिलांचे सक्षमीकरण सुरू असून त्यातून त्या आर्थिक सक्षम होत आहेत. या महिलांना डिजिटल युगात वावरताना इंटरनेटचा सुयोग्य वापर करण्यासंबंधी मार्गदर्शन व्हावे व सायबर गुन्ह्यांविषयी...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे
मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार...
शाश्वत पर्यटन वृद्धीसाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी “गुडविल अम्बेसिडर” म्हणून काम करावे : पर्यटन मंत्री जयकुमार...
मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पर्यटनस्थळे उपलब्ध आहेत. अशा पर्यटनस्थळांचा पर्यटनदृष्ट्या सक्षम विकास करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर "पर्यटन गुडविल अम्बेसीटर" म्हणून काम करावे, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल...
राज्यातल्या नागरिकांना मिळाल्या लशीच्या एकूण ५ कोटींहून अधिक मात्रा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दिवसभरात एकूम ६ लाख ३३ हजार १५३ जणांना कोविड प्रतिबंधक लस दिली गेली. आत्ता पर्यंत राज्यातल्या एकूण ५ कोटी ५५ हजार ४९३ नागरिकांना कोविड...
मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते दाखल्यांचे वाटप
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील दुर्गम वाड्या-पाड्यातील आदिवासींना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून आज सुमारे 300 जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. भानशीला पाडा, पासपोली गाव, पाईपलाईन रोड, पेरूबाग, पासपोली मरोळ...
पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत
मुंबई : कोल्हापूर, सांगली या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी धरण सुरक्षा लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यासाठी पूर नियंत्रण...
शेतकऱ्यांना मोबाईल ॲपवर बाजार भावाची माहिती; गुगल प्ले स्टोअरवर ॲप मोफत उपलब्ध
मुंबई : शेतकरी हिताच्या योजनांची माहिती, रोजचा बाजार भाव शेतकऱ्यांना सहज उपलब्ध व्हावा, यासाठी कृषी पणन मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपवर शेतकऱ्यांना बाजारविषयक अद्ययावत माहिती सहज उपलब्ध...
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुखमाईची शासकीय महापूजा झाली. कोरोनाचं संकट दूर व्हावं, जनतेला पुन्हा आनंदी आणि...
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्लीमधून दोघा नक्षलवाद्यांना अटक
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेले दोन्ही नक्षलवादी एटापल्ली इथल्या सुरजागड लोहप्रकल्पाविरोधात ग्रामसभा कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रॅलीत सहभागी झाले होते. या...