मुंबईत ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत महानगरपालिकेची नवी नियमावली जारी
मुंबई (वृत्तसंस्था) : ओमायक्रोन विषाणूमुळे मुंबईतली कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता आगामी ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मुंबई महानगरपालिकेनं नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार नागरिकांना...
६ हजार ग्रामपंचायतींमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्रे – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : तापमान, वाऱ्याची दिशा आणि वेग, सापेक्ष आर्द्रता, पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी सध्या मंडळस्तरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ही केंद्रे आता ग्रामपंचायतस्तरावर बसविण्यात...
ए.पी.आय. कै.अमोल कुलकर्णी यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांची भावपूर्ण श्रद्धांजली
मुंबई : कोरोना विषाणूशी लढताना धारावी शाहूनगर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. अमोल कुलकर्णी यांचे दुर्दैवाने निधन झाले. धारावी येथील शाहूनगर पोलीस स्टेशन येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या पोलीस...
महाविकास आघाडीबाबत कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही- अजित पवार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीबाबत इतर कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यात अंजनी इथे माजी उपमुख्यमंत्री...
महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाचा विजय, मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला अंदाज
नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि हरियाणात भारतीय जनता पक्षाला विजय मिळेल, असा अंदाज विविध मतदानोत्तर चाचण्यांनी वर्तवला आहे. माय एक्झीट पोल या संस्थेने भाजपा शिवसेना युती महाराष्ट्रात १८१ जागा...
आजपासून लग्नसमारंभात ५० तर अंत्यसंस्काराला केवळ २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं पुन्हा काही निर्बंध जारी केले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यानुसार लग्न...
दुकानदारांनी आठ दिवसात अन्न साठ्यासंदर्भात दर्शनी भागात फलक लावावेत – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद...
मुंबई : दुकानदारांनी दक्षता समितीबाबतचे फलक, तसेच आपल्या दुकानात असलेला अन्नसाठा यासंदर्भातील फलक लावणे अनिवार्य आहे. ज्या दुकानदारांनी याबाबत कार्यवाही केली नाही त्यांनी येत्या आठ दिवसांत दर्शनी भागात फलक लावावेत, असे...
यूजीसीच्या सूचनेनंतरच परीक्षेसंदर्भात निर्णय
ऑनलाईन परीक्षेसंदर्भात अद्याप निर्णय नाही- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
मुंबई : राज्यातील कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त झाल्यानंतरच...
शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपासून अर्ज भरता येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : आर-टी-ई अर्थात शिक्षणाचा अधिकार कायद्या अंतर्गत २५ टक्के राखीव जागांसाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाचे ऑनलाईन अर्ज येत्या १६ फेब्रुवारीपासून भरता येतील अशी माहिती शालेय शिक्षण...
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केलं आभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राजमाता जिजाऊसाहेबांनी घालून दिलेला लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आधुनिक काळातही मार्गदर्शक असल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...