काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक...
अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल : सार्वजनिक आरोग्यमंत्री...
मुंबई : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर...
लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा गाठल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोरोना योद्ध्यांचे आभार
मुंबई : महाराष्ट्राने कोरोनाविरुद्धच्या लढाईत दीड कोटी लसीकरणाचा विक्रमी टप्पा आज पार केला. राज्य कोरोनामुक्त करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. असे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री...
नागपूर शहरातील तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई – गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील
मुंबई : तरुणीला मानसिक त्रास देणे, दारु तस्करी, कारवाई न करण्यासाठी लाचेची मागणी अशा नागपूरमधील वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह त्यातील दोघांवर बडतर्फीची...
दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ
मुंबई : शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीकरिता नवीन व नूतनीकरण ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती, सहायक आयुक्त समाज कल्याण समाधान इंगळे यांनी प्रसिद्धी...
प्रबोधनकारांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून, यातून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळावी, असे उद्गार मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काढले.
विल्सन महाविद्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर आधारित...
निवळे गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने सादर करावा – सार्वजनिक...
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील चांदोली राष्ट्रीय अभयारण्याअंतर्गत निवळे गावातील बाधित गावकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आणि तातडीने न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करणे गरजेचे आहे. केंद्र शासनाला पुनर्वसनासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यासाठी चांदोली...
राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल – राजेश...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एमआरआय सुविधा तर उप जिल्हा रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि सोनोग्राफी सेवा येत्या दोन महिन्यात कार्यान्वित करण्यात येईल अशी माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे...
राज्यातील शासकीय इमारतींच्या परिसरात १०० ई- चार्जिंग स्टेशन उभारणार – सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ....
मुंबई : मंत्रालयासह राज्यातील इतर शासकीय इमारतींच्या परिसरात ई. ई.एस एल कंपनी 100 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असून यासाठी राज्यात किमान 150 जागा उपलब्ध करून देणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध आज सक्तवसुली संचालनालयानं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. मनी लाँडरिंग प्रकरणी देशमुख यांना प्रमुख आरोपी करण्यात आलं असून त्यांच्या...