२५ डिसेंबरपर्यंत राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा

मुंबई : अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी दिली.12 ते 17 डिसेंबर, 2021 रोजी राज्यस्तरीय ऑनलाईन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुंबई शहर जिल्ह्यातील...

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 ची लाट पुन्हा उसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज 5 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र, राजस्थान,...

पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत

मुंबई : कोल्हापूर, सांगली या भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीवर नियंत्रण करण्यासाठी धरण सुरक्षा लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.  यासाठी पूर नियंत्रण...

कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना ‘मिशन वात्सल्य’ योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना आणि विधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ ही योजना राज्यात अभियान स्तरावर राबवण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री...

विद्यार्थ्यांसाठी ‘ट्रायबल सिक्युरिटी फोर्स’ निर्माण करणार – राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची माहिती

मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्यातील शारीरिक क्षमतेचा विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणे गरजेचे असून या विद्यार्थ्यांसाठी'ट्रायबल सिक्युरिटी...

राज्यात मंगळवारी ७९२ रुग्ण बरे होऊन घरी परतले

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ७९२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. ८२५ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख ५० हजार ९६५ जणांना...

नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या...

सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न...

शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर रयतेच्या कल्याणासाठी आहे छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. याच धर्तीवर   शेतकऱ्यांच्या हिताचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केला आहे. टंचाई व...

मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर काल संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला दिलं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या रॅलीचे...