नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना नाविन्यपूर्ण व विस्तारित स्वरूपात राबवणार
वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई : नगर वन उद्यान योजना व शाळा रोपवाटिका योजना राज्यात विस्तारित स्वरूपात राबवण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी झाली असून 26 पैकी 11 महागरपालिकांचे नगर वन...
राज्य सरकारचा विरोध असला तरी इयत्ता दहावीची परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेणार असल्याचं आयसीएसईचं...
नवी दिल्ली : राज्य सरकारचा विरोध असला तरी इयत्ता दहावीची अंतिम परीक्षा जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेणार असल्याचं आय सी एस ई अर्थात भारतीय माध्यमिक प्रमाणपत्र शिक्षण मंडळानं मुंबई उच्च...
राज्यात आज ५८३ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण १० हजार ४९८ – आरोग्यमंत्री राजेश...
राज्यात १७७३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले
मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १० हजार ४९८ झाली आहे. आज १८० रुग्णांना घरी सोडण्यात आले...
कोविड-१९ रुग्णांसाठी रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार – पालकमंत्री अस्लम शेख
मुंबई : कोविड-१९ बाधित रुग्णांच्या विलगीकरणासाठी आवश्यकता भासल्यास वांद्रे-कुर्ला संकुल येथिल रिलायन्स जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार केला जाईल; यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती...
येत्या २६ जूनपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात – विनायक मेटे
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी येत्या २६ जूनपासून, मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची माहिती, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी दिली आहे....
सोलापूरच्या डिसले गुरुजींची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर जिल्यातल्या बार्शी इथले ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. ते आता जागतिक बँकेला शिक्षण विषयक गोष्टीचा सल्ला देणार...
राज्यात कोरोनामुक्तांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर
मुंबई : राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. आज...
विकास हा मुळावर उठणारा नव्हे तर शाश्वत असावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : विकास करण्याच्या घाईमध्ये माणसाने अनेक गोष्टी गमावल्या आहेत. पर्यावरण बदल हा त्याचाच दुष्परिणाम आहे. त्याची जाणीव झाल्यानंतर देखील सुधारणेला नेमकी कोणी सुरुवात करायची याची जगभरात द्विधा मनस्थिती...
खते, बियाणे, औषधे परवाना नुतनीकरणाच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे...
मुंबई : खते, बियाणे, औषधे यांचे परवाना नुतनीकरण व नवीन परवाने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आठवडाभरात करावा. त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्याच्या सूचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. कृषी विभागातील...
जलसाठ्याचं फेरनियोजन करण आवश्यक – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिंचन प्रकल्पातल्या उपलब्ध पाणी साठ्याचा पुरेपूर वापर व्हावा यासाठी या जलसाठ्याचं फेरनियोजन करण आवश्यक असून यासाठी सर्व बाबी तपासत फेरनियोजनाचा प्रस्ताव करायचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री...









