इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचं राज्यभर आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवसेनेचं इंधन दरवाढीविरोधात आंदोलन आज आंदोलन केलं. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीवर उभं राहून केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवाढीविरोधाचा निषेध व्यक्त केला. वांद्रे इथं...

पाणीपुरवठा मंत्र्यांचे खाजगी सचिव अशोक पाटील यांची मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांची देणगी

मुंबई : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यालयातील खाजगी सचिव अशोक सखाराम पाटील  यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19,  साठी एक लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२८ अंतर्गत २ हजार कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे  08 वर्षे मुदतीच्या एकूण  2 हजार  कोटीं रूपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. राज्य शासनास  1 हजार कोटी रुपये  पर्यत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध...

देश महान मुत्सद्दी नेत्यास मुकला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रणव मुखर्जी यांना आदरांजली

मुंबई : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने देश एका महान मुत्सद्दी नेत्यास मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली वाहिली. गेली किमान ६० वर्षे प्रणव मुखर्जी राजकारणात...

भारनियमन केले जाणार नाही; वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून...

मराठी भाषेसाठी भरीव काम करता आल्याचा आनंद – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई

मुंबई : मुंबईत मरिन लाईन्स येथे ‘मराठी भाषा भवन’ उभे राहणे आणि मराठीसाठी त्या भाषेचा मंत्री म्हणून काम करता आले याचा अभिमान वाटतो, अशी भावना मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी...

राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्क्यांवर - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज...

दिवाळी नंतर मुंबई लाेकल सामान्यांसाठीही सुरू करण्याचा विचार

मुंबई (वृत्तसंस्था) : दिवाळी झाल्यानंतर कोरोनाग्रस्तांचा आलेख खाली आला तर, पंधरवड्यानं मुंबईतली रेल्वे उपनगरी सेवा सर्व सामान्यांसाठीही सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. या संदर्भात महापालिकेबरोबर समन्वय साधून...

बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांनी डाळी आणि फळपिकांचे उत्पादन घ्यायला हवे- शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो.यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं,...

राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांची कोरोनावर मात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५३ हजार ५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत २७ लाख ४८ हजार १५३ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२...