सोन्या-चांदीच्या दरात झाली वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात १ हजार ४३० रुपयांची वाढ होऊन तो ५४ हजार ४३० वर पोहोचला असून चांदीच्या दरातही १ हजार ९०० रुपयांची वाढ...

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना ३ महिन्यांची मुदतवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ विरुद्धच्या लढ्यात महत्वाचा घटक असणाऱ्या स्वच्छतेच्या प्रचार-प्रसारासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं नियुक्त केलेल्या स्वच्छाग्रहींना तीन महिन्यांची मुदतवाढ द्यायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. पाणी पुरवठा...

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी- राज ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता त्यांची वर्गोन्नती करावी, लॉकडाऊनच्या काळातील विजबिलात सरसकट माफी करावी, तसंच शेतकऱ्यांना हमी भाव देण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

स्वच्छ भारत सर्वेक्षणात महाराष्ट्र अग्रेसर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव...

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा -२ अंतर्गत सन २०२१ २२ या वर्षात केंद्र स्तरावरुन राज्यात ३४ जिल्ह्यातील ९१२ गावात स्वच्छ सर्वेक्षण, २०२१ केले जाणार आहे. यावर्षीही स्वच्छ...

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली

मुंबई: जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत...

राज्यातील मंजूर पोलिस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री...

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा व कर्मचारी वसाहतींच्या बांधकामाचा आढावा नागरिकांच्या मनातली सुरक्षिततेची भावना अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांनी रस्त्यावर उतरुन कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या...

राज्यातले निर्बंध हळूहळू आणखी शिथील करणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुण्यासह राज्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसते आहे. त्यामुळं निर्बंध कमी करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे....

पारंपरिक शेतीतील खर्च कमी आणि उत्पादन वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी वाण आणि अवजारांचे संशोधन करावे

नगरविकासमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याला ओळख मिळावी मुंबई : गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळावी यासाठी कृषी विभागाने विशेष...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ३० हजार गुन्हे दाखल

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ३० हजार २०६  गुन्हे दाखल झाले आहेत. ३३ हजार ५०७ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच विविध...

कोरोना प्रतिबंधासाठी सव्वातीन लाख पीपीई किट्स, मास्क, व्हेंटिलेटर्सची केंद्र शासनाकडे मागणी – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई किट्स, नऊ लाख एन ९५ मास्क...