राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप...

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना; नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना करण्यात आली असून नव्याने १५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात...

सर्वांसाठी पाणी या बरोबरच सर्वांसाठी आरोग्य हा उपक्रम सुरू करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्वांसाठी पाणी हे धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका देशात पहिली महानगरपालिका मुंबई : मुंबई महानगरपालिका देशात सर्वोत्तम महानगरपालिका आहे. सर्वांसाठी पाणी या धोरणाच्या माध्यमातून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक माणसाला हक्काचे पाणी मिळणार आहे....

माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षा गुणांच्या टक्केवारीत सूट

उमेदवारांनी आरक्षणाबाबत १० ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंद करण्याचे आवाहन मुंबई : शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15 टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे....

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई : कान्स चित्रपट महोत्सवाबरोबरच गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या काही वर्षांपासून सर्वोत्तम मराठी सिनेमे सांस्कृतिक कार्य विभागाकडून पाठविण्यात येत आहे. येत्या सप्टेंबर ते  नोव्हेंबर 2021 काळात आयोजित करण्यात...

‘गाडगेबाबांची दशसुत्रीच समाजकार्याची प्रेरणा’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ‘संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा आहे,’...

मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड – एटीएस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनसुख हरेनच्या हत्येत सचिन वाझे याचा सहभाग उघड झाला आहे, असं एटीएसनं आज बातमिदारांना सांगितलं. वाझेनं मोबाईल फोन, सीम कार्ड नष्ट केलं, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न...

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबाबत उच्च न्यायालयाने आदेशही दिले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात २७ ऑक्टोबर २०२१ पासून एसटी कामगारांचे...

लिव्हप्युअरने नवे आरओ वॉटर प्युरिफायर लाँच केले

७०% पाण्याची पुनर्प्राप्ती करणारे जगातील पहिले आरओ वॉटर प्युरिफायर मुंबई : आरोग्यदायी आणि शाश्वत जीवनशैली प्रदान करणाऱ्या लिव्हप्युअरने फ्युचरिस्टिक रेंजमध्ये आरओ (Reverse Osmosis) आधारीत वॉटर प्युरिफायर क्षेत्रात आणखी एक मोठी...

वर्ध्याजवळ भूगाव इथल्या एका कंपनीत झालेल्या स्फोटात ३५ कामगार जखमी  

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्धा शहराजवळ भूगाव इथल्या उत्तम गलवा कंपनीत आज सकाळी अचानक स्फोट झाला. त्यात ३५ कामगार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असून सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे...