महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2021 ची परतफेड 3 मार्च 2021 रोजी

मुंबई :  महाराष्ट्र शासन, वित्त विभाग  अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/प्र.क्र .6/ अर्थोपाय दि. 25 फेब्रुवारी  2011 अनुसार 8.46 % महाराष्ट्र शासन  कर्ज  रोखे, 2021 अदत्त शिल्लक रकमेची दि.2 मार्च 2021...

हक्काच्या घरांसाठीचा संघर्ष विसरु नका, मिळालेली घरे विकू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...

६७२ मूळ गाळेधारकांना प्रत्येकी ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मालकी हक्काने मिळणार  मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पत्राचाळीचा प्रश्न अखेर मार्गी लागून इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आज होत आहे,...

रक्तदान मोहिमेसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद करणार आता फेसबुकचा वापर

मुंबई : कोरोनाच्या काळात राज्यात जाणवणाऱ्या रक्तटंचाईवर मात करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत असून रक्तदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता फेसबुकची मदत घेण्यात येणार आहे. समाज माध्यमांचा वापर करण्याचे पाऊल राज्य रक्त...

आतापर्यंत ३ लाख ८३ हजार ३८३ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री

दिवसभरात ५१ हजार ७२८ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री मुंबई : 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. 15 मे 2020 ते 26 मे 2020 या काळात 3  लाख 83 हजार 383 ग्राहकांना घरपोच...

कुठल्याही परिस्थितीत जनतेला निकृष्ट धान्य वितरण होता कामा नये, अन्नधान्य वितरणावर काटेकोरपणे लक्ष द्यावे...

राज्यातील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीबाबत घेतला आढावा मुंबई : राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्याकाळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या...

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज- डॉ. भारती पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म नियंत्रण क्षेत्र तयार करण्याची गरज असल्याचं मत, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार...

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नाविन्यता सोसायटीचा सामंजस्य करार

मुंबई : राज्यात महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर रोजगार वाढीला चालना देणे, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) वाढीसाठी प्रोत्साहन देणे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग...

मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले. केंद्र शासनाच्या जमिनीवरील मुंबईतल्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा सह्याद्री अतिथीगृह इथं...

राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठविण्याचे आवाहन

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्या प्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे...

अटी आणि शर्तींसह सर्व प्रकारची दुकानं उघडायला राज्य सरकारची परवानगी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व प्रकारची दुकानं उघडण्याला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. उद्यापासून ही दुकानं सुरू होऊ शकणार आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची विक्री न करणाऱ्या इतर दुकानदारांनाही...