मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : आदिवासी समाजक्रांतीचे जनक आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले. मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी आद्यक्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...

पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही...

तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...

मुंबई : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ...

बीकेसी इथल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात .यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळाचा मुंबईच्या बीकेसी इथल्या कोविड सेंटरलाही धोका असल्याची शक्यता असल्याने या सेंटरमधील रुग्णांना इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. काही रुग्णांना वरळी येथील कोविड सेंटरमध्ये...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेची अंमलबजावणी मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबर, 2020 रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व...

“शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे”

राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना कृषि खरीप हंगाम कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई : खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये...

राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार – कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्ट २०२१...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांची आता केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणीच होणार – पालकमंत्री...

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यवसायानिमित्त येणाऱ्या नागरिकांना केवळ नोंदणी आणि थर्मल तपासणी करणे आवश्यक असल्याचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.  आज...

इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. १६ जुलै रोजी...

महाराष्ट्र शासन रोखे २०२० ची परतफेड येत्या २१ जुलै रोजी

मुंबई : महाराष्ट्र शासनाने सन 2010 मध्ये काढलेल्या महाराष्ट्र विकास कर्ज 2020 अंतर्गत कर्जरोख्यांची  मुदत पूर्ण होत असून कर्जरोख्यांच्या अदत्त शिल्लक रक्कमेची परतफेड येत्या 21 जुलै 2020 रोजी करण्यात येणार आहे, अशी...