ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्याच्या आघाडी सरकारचा निषेध

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं सांगतभाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकारिणीची ही बैठक आज मुंबईत झाली. ओबीसी मोर्चा  कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत...

राज्यात बँकींग साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज – केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात बँकींग साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटलं आहे. औरंगाबादमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय बँकींग परीषदेच्या मंथन चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी काल...

मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या परंतु अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष श्री. अशोक...

कोरोना काळातही महाराष्ट्रात सुपोषणाचे तरंग

15 लाख 76 हजार दूरध्वनी 4 लाख 59 हजार संदेश 6 लाख 31 हजार ब्रॉडकास्ट मेसेज 10 लाख व्हाट्सएप चॅटबॉट वापरकर्ते मुंबई : कोरोना महामारीचे संकट राज्यावर अजूनही घोंगावत...

1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांवरच्या टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या 1 ऑक्टोबर पासून मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि एल. बी एस या पाचही प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात पाच ते 25 रुपयांची वाढ होणार आहे. मुंबईतल्या...

राज्यातील पायाभूत सुविधा व सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुलवाढीवर भर द्यावा – उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महसुलवाढीसंदर्भात महत्वाची बैठक विकासकामांना निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल...

राज्य शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा

मुंबई : राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी व रविवारी सुट्टी...

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यांनी ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ चे प्रमाण वाढविण्याच्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना

मुंबई : कोरोनाबाधितांच्या निकटसहवासितांचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) घेण्याचे प्रमाण परभणी, नंदूरबार, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये वाढविण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती...

राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. काल राज्यभरात २ हजार ५०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार १३० नव्या रुग्णांची नोंद...

पर्यटन संचालनालयामार्फत टुरिस्ट गाईड होण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण

मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाईडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाईन प्रशिक्षणात आतापर्यंत राज्यातील ७०० हून अधिक युवक- युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात सहभागाची संधी अजुनही...