राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४८ व्या जयंतीनिमित्त राजभवनात राज्यपाल रमेश बैस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण...
मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नाही – कौतिकराव...
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषा ही मुळातच अभिजात आहे, त्यामुळे वेगळा दर्जा देण्याची गरज नसल्याचं मत, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं डॉ....
राज्यात ६७ लाख १४ हजार ७४० क्विंटल अन्नधान्याचे वाटप
मुंबई : स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा...
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वचक बसावण्यासाठी कठोर उपाययोजनां करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोलिसांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
नेक्सझू मोबिलिटीने ई-सायकल रोडलार्क लॉन्च केली
मुंबई: भारतातील स्वदेशी ई-मोबिलिटी ब्रॅंड नेक्सझू मोबिलिटीने एक नवीन मेड इन इंडिया, लॉन्ग रेंज, इलेक्ट्रिक सायकल- रोडलर्क इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली आहे, जी एकदा चार्ज केल्यावर १०० किमी. चालते. दरेक...
मंत्रिमंडळ निर्णय : दि. १३ ऑक्टोबर २०२१
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली.
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या महाविकास आघाडीचा सत्तेचा बोनस काळ सुरू आहे. आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली आहे असं सांगत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी...
राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली – विद्यार्थ्यांच्या भावना
नागपूर : राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात विविध मान्यवरांनी केलेल्या अनमोल मार्गदर्शनामुळे सकारात्मक ऊर्जा मिळाली. अभ्यास वर्गातून मिळालेली ज्ञानाची शिदोरी आम्हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीस उपयुक्त ठरेल, अशा भावना संसदीय अभ्यास...
राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना २०२०-२१ साठी दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला...
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँकांनी शेतकऱ्यांना सन २०२०-२१ या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या वसुलीला या महिनाअखेरपर्यंत मुदतवाढ दिली आहे, असं सहकार आणि पणन मंत्री बाळासाहेब...
आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी तयारी पूर्ण; उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश...
मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी...









