भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज पार
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज झाली. या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत झाला. भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलतांना ही...
१५ हजार गावे टँकरग्रस्त , १० लाख जनावरे छावणीत
मुंबई : तीव्र दुष्काळामुळे जलस्रोतांवर मोठा परिणाम होत असून राज्यातील १५ हजार गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे किंवा पाण्यासाठी वणवण...
‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार
मुंबई : मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गाव' भिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3...
मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८ हजार ५३६ वर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ३६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले, ३४७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाची लागण झालेल्यांची एकूण संख्या ७ लाख ५८...
चीनच्या शिष्टमंडळाबरोबर पर्यटन व कृषी तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानाबाबत सकारात्मक चर्चा – पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची...
मुंबई : महाराष्ट्र हे समृद्ध पर्यटनाबरोबरच उत्तम प्रतीच्या फळांचे उत्पादन करणारे राज्य आहे. महाराष्ट्रातून इतर देशांबरोबर चीनमध्येही फळे व कृषी उत्पादने निर्यात केली जातात. येणाऱ्या काळात महाराष्ट्र व चीन...
पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाचा विकास करण्यासाठी सहकार्य करणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. १४ जानेवारी १७६१ रोजी पानिपत या ठिकाणी झालेल्या घनघोर...
साहित्य संमेलनात आज गझल संमेलन आणि बालकुमार मेळावा, विद्रोही साहित्य संमेलनालाही सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : रात्रभर अविरत सुरू असलेला कवी कट्टा आणि सकाळी झालेलं गझल संमेलन त्याचबरोबर प्रथमच आयोजित बालकुमार साहित्य संमेलनासह अन्य वेगवेगळ्या उपक्रमांनी ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य...
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी टाटा ट्रस्ट आणि केंद्र...
विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी करुन दिला नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय
मुंबई : विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करुन दिला.
यावेळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगारमंत्री संजय...
‘सर्वांसाठी घरे २०२२’ च्या अंमलबजावणीसाठी शहरी भागात जमिनी अधिग्रहणासाठी केंद्राकडे पाठपुरावा – मुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई : सर्वांसठी घरे-2022 या केंद्र शासनाच्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने नागरी भागातील घरांसाठी जमिनी अधिग्रहित करताना अडचणी उद्भवत असल्यातरी पात्र लाभार्थ्यास लाभ मिळावा यासाठी जमीन अधिग्रहणासाठी केंद्र...