मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याची गरज – अशोक चव्हाण

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासाठी मोर्चे काढून काहीही निष्पन्न होणार नाही, असं मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यात विविध विकास कामांचं...

राज्यपाल आज रायगड आणि रत्नागिरीच्या दौऱ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागांना भेट देत आहेत. राज्यपालांनी रागगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यामधल्या तळिये गावाला भेट देऊन त्यांनी दरड दुर्घटनेत मृत...

लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज लोकायुक्त विधेयक संमत झालं. लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात मुख्यमंत्री, अन्य मंत्री तसंच लोकप्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. परवा हे विधेयक सदनात मांडण्यात आलं होतं. विरोधी...

मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ५६५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आत्तापर्यंत मुंबईतले एकूण २ लाख ४७ हजार ३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईला कोरोनामुक्तीचा दर...

आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार २८ हजार रुपयांपर्यंत प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्ती

मुंबई: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसेच खाजगी आयटीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण शुल्क प्रतिपुर्तीचा...

राज्यात ३६ हजार ९०२ नव्या कोविड रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १७ हजार १९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८७ पूर्णांक...

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे. राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने...

बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : बृहन्मुंबई हद्दीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारानुसार पोलीस उपायुक्तांनी बृहन्मुंबई हद्दीत येत्या ८ एप्रिल पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे....

राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५ हजार ३५ रुग्ण या कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १९ लाख ९९ हजार ९८२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४...

आवडत्या क्षेत्रातील करिअरसाठी मेहनतीची तयारी ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. “शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे...