ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई: ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या धर्तीवर सदर आपत्ती प्रतिसाद दल...

लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची केंद्र सरकारची राज्यांना सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण कमी झालेले जिल्हे शोधून तिथे लशीचा पुरवठा करण्यावर लक्ष देण्याचं आवाहन केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव...

एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे आवाहन

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत एन.एस.एफ.डी.सी....

पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा आहेत असं डॉ भागवत कराड यांचं प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरीक यांच्यातला दुवा असून सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करु शकतात, देश  विकसित बनण्यात  पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री...

७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी न करण्याचं कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना...

मुंबई (वृत्तसंस्था) : ७५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी केलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातल्या खरीपपूर्व आढावा...

राज्यातल्या मराठवाडा – विदर्भ अशा मागास भागाला प्राधान्य देणारं सरकार – देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या मराठवाडा - विदर्भ अशा मागास भागाला प्राधान्य देणारं सरकार आलं आहे, असं प्रतिपादन राज्याचे नवनियुक्त उप मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज नागपुरात केलं. डॉ .बाबासाहेब आंबेडकर...

ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबईत भाजीपाल्याची आवक सुरळीत

मुंबई (वृत्तसंस्था) : मोटर वाहन कायद्यातल्या दुरुस्तीविरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनानंतरही मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा, बटाटा आणि भाजीपाल्याची आवक सुरळीत सुरु आहे आणि भाजीपाल्याचे दरही सामान्य आहेत. सुमारे...

राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे मुंबईत लोकार्पण

मुंबई (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण आज मुंबईत करण्यात आलं. दादर मध्ये असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळावर उभारण्यात आलेल्या या केंद्राचं लोकार्पण पर्यावरण मंत्री...

विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांनी केवळ रोजगार मागणारे उमेदवार न होता रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं, असं मत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी काल व्यक्त केलं. राज्यातील ११ पारंपरिक विद्यापीठांमधील...

जन्म-मृत्यू नोंदणीच्या फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : जन्म -मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी करणाऱ्या फसव्या, बनावट संकेतस्थळांबाबत नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालयाचे उपसंचालक तथा उपमुख्य निबंधक...