लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि पं. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियान यांच्यावतीने आयोजित भव्य...

बीड : लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि पं. दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास अभियान यांच्यावतीने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला बीड जिल्ह्यातील गोपीनाथगड, परळी येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते....

खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ – परिवहनमंत्री...

मुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. राज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक...

पुरामुळे सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नसलेल्या गावांमधे मोफत सौर दिव्यांचे वितरण

मुंबई (वृत्तसंस्था) : पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणं शक्य नाही, त्या गावातल्या घरांना मोफत सौर दिव्यांचं वितरण करण्याची घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे....

महाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशात चांगली आहे. ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी, तिच्या लौकिकात आणखी भर घालणारी कामगिरी व्हावी, यासाठी शासन...

निलंबित केलेले कर्मचारी सोमवारपर्यंत कामावर आल्यास त्यांना रुजू करुन घेण्याची एसटी महामंडळाची भूमिका

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी च्या ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. ते सोमवारपर्यंत कामावर हजर झाल्यास त्यांना कामावर घेतलं जाईल अस परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज झालेल्या पत्रकार...

आपद्ग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट मुंबई : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीपैकी प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश...

मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मेगापॉलिस मेटाव्हर्स प्रकल्पाच्या मदतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईच्या विकासाला अधिक गती देण्यात येत आहे. मुंबईत सुरु असलेले पायाभूत सुविधांचे प्रकल्प आणि डिजिटल प्रकल्पाद्वारे सन 2025 पर्यंत मुंबईचा...

महिला ‘गाईड’ सांगताहेत वाघोबाच्या साम्राज्याची गोष्ट!

मुंबई : आपण वन पर्यटनाला जातो, गड किल्ल्यांना भेटी देतो, सागराच्या लाटांवर स्वार होतो, या सगळ्या स्थळांची माहिती जाणून घेणं, त्याचा इतिहास समजून घेणंही आपल्याला आवडतं. अशा वेळी आपल्या...

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, हे...

शेतकरी फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. बग्यास पासून तयार होणारं, बिटूमिन हे यापुढे...