शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी टाटा ट्रस्ट आणि केंद्र...

महाराष्ट्रातील कौशल्य विकासासाठी आयआयएस महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई : कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स ही संस्था मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आणि...

फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक कीर्तीचा भारतीय संघ तयार होईल- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईतील फुटबॉल महाराष्ट्र एक्सलन्स सेंटरमुळे जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविणारा हिंदुस्थानचा संघ तयार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत, खारघर इथं...

राज्यातली चित्रपटगृहं, नाट्यगृहं, ५० टक्के क्षमतेनं आजपासून सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड नियमांचं पालन करून राज्यातली चित्रपटगृह, नाट्यगृह, बंदिस्त सभागृह, मोकळ्या जागा, अम्युझमेंट पार्क्स उद्यापासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. कोरोना प्रतिबंधक सर्वप्रकारच्या खबरदारी घेऊन ५० टक्के...

१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची...

मुंबई : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटाच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये १० सॅनिटरी नॅपकीन देण्यात...

कामगारासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार – हसन मुश्रीफ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक कामगाराला, तसंच गरजवंतांना तातडीची वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ई.एस.आय.सी. अर्थात कर्मचारी राज्य विमा महामंडळाचं किमान 30 खाटांचं रूग्णालय उभारलं जाणार आहे. कामगार...

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या १०० काँग्रेस कार्यकर्त्यांविरूद्ध गुन्हे...

मुंबई (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेससंदर्भात कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत, औरंगाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काल केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरावर...

सिंगापूरच्या महावाणिज्‍यदूतांनी घेतली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट

मुंबई : सिंगापूरचे महावाणिज्‍यदूत गावीन चाय आणि उप महावाणिज्‍यदूत अमिन रहिन यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्‍यान कौशल्‍य विकास, रोजगार निर्मिती व गुंतवणूक या विषयांवर विस्‍तृत...

पाच एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार – ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : तीन आणि पाच हॉर्सपावर (एचपी) विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास सौरऊर्जा पद्धतीने वीज वितरीत करण्यात येते. तर, पाच हॉर्सपॉवरपेक्षा जास्त विद्युत क्षमता असलेल्या कृषिपंपास पारंपरिक पद्धतीने वीज देण्याचा...

सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या – गृहमंत्री...

मुंबई : सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...