दूध पिशव्यांचे पुनर्निर्माण केल्यास मोठ्या प्रमाणात प्लास्टिकमुक्ती – पर्यावरणमंत्री रामदास कदम
मुंबई : दूध वितरित होणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचे पुनर्निर्माण होण्यासाठी त्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांकडून परत येणे गरजेचे आहे. यासाठी ग्राहकांकडून आगाऊ पैसे वितरकाकडे ठेवून रिकाम्या पिशव्यांचा परतावा करताना आगाऊ रक्कम...
८० वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन-वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
मुंबई : शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०/८५/९०/ आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन/...
अत्याचारग्रस्त महिलांना मदत देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ मुंबईत सुरु
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते सेंटरचा प्रारंभ
मुंबई : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत, समुपदेशन, मानसोपचार तसेच गरज असल्यास तात्पुरत्या आश्रयाची सुविधा उपलब्ध करुन देणारे ‘वन स्टॉप सेंटर’ आजपासून केईएम...
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज भरायला उशीर झाला तरीही विलंब शुल्क आकारलं जाणार नाही, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज...
ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज –...
मुंबई (वृत्तसंस्था) : ठिबक सिंचन फक्त फळबागेपुरते मर्यादित न राहता इतर पिकांसाठीही त्याचा वापर करण्याची गरज कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली आहे. ते काल मंत्रालयात ठिबक सिंचन असोसिएशनसोबत...
पूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा
बाधित कुटुंबांना तीन महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप
तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये
घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार
कृषी पंपाच्या वीज...
स्वातंत्र दिनाच्यानिमित्त कातेवाडी गावामध्ये दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील कातेवाडी गावामध्ये दिव्यांग नागरिकांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले. या वेळी उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता. या आधी दिव्यांगांना कधीच पाच टक्के निधी...
राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव, लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं...
सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा प्रातिनिधीक सत्कार
मुंबई : समाजातील सर्व घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवून वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या...
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्यात नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्याचं नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय आहे अशा शब्दात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्या आज अकोला...