ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं काल रात्री पावणे दहाच्या सुमाराला विलेपार्ले इथं त्यांच्या निवासस्थानी वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते....

आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यात शासन यशस्वी – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्याचा सन 2018-19 चा आर्थिक पाहणी अहवाल दोन्ही सभागृहात सादर राज्य अर्थव्यवस्था ७.५ टक्के दराने विकसित होणार; आर्थिक विकासाच्या आंदोलनात सहभागी होण्याचे वित्तमंत्र्यांचे आवाहन मुंबई : राज्य अर्थव्यवस्था देशाच्या ६.८ टक्के विकास...

शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते स्काऊटस्‌ गाईडस्‌चा २५ ऑगस्ट रोजी सन्मान

मुंबई : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड राज्य संस्थेतर्फे येत्या रविवारी दि. 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता स्काऊट गाईडपॅव्हेलियन, शिवाजी पार्क, दादर येथे राज्यस्तरीय पुरस्कार स्काऊट गाईड प्रमाणपत्र...

सर्वसाधारण मास्क ऐवजी तीन पदरी किंवा N 95 मास्क वापरण्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या पहिली ते आठवीच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या वर्गांचे विद्यार्थी ऑनलाईन वर्गांना हजेरी लावू शकतील. पालकमंत्री अजित पवार यांनी आज...

महाराष्ट्र पोलिसांची गत पाच वर्षातील कामगिरी उत्कृष्टच – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय परिषदेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई : महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा देशात चांगली आहे. ही प्रतिमा अधिक उंचावण्यासाठी, तिच्या लौकिकात आणखी भर घालणारी कामगिरी व्हावी, यासाठी शासन...

भारनियमन टाळण्यासाठी अतिरीक्त वीज खरेदी करायला राज्य मंत्रीमंडळाची मंजुरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन भारनियमन टाळण्यासाठी महावितरणला अतिरीक्त वीज खरेदी करायला मान्यता देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....

राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनविण्याचे राज्यपालांचे आवाहन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक मुंबई : राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरुंनी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of excellence ) बनवावे, असे आवाहन...

खतांच्या वाढलेल्या किमती पूर्ववत करा – कृषिमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायन...

मुंबई :  रब्बी हंगामात अनुकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील लागवडयोग्य क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे खताची मागणीही वाढली आहे. मात्र अनुदानित खत पुरवठादारांनी खताच्या किमती वाढविल्याने महागडी खते घेणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही....

राज्यात काल साडे तीन हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या दैनंदिन संख्येत लक्षणीय घट झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५० हजाराच्या खाली आली आहे. काल राज्यात ३ हजार ५०२ नव्या रुग्णांची नोंद...

ब्रह्मनाळची बोट दुर्घटना दु:खद – राज्यपाल

मुंबई : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना...