संचारबंदीमुळे हॉटेल आणि उपाहारगृहचालकांच्या चिंतेत वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : महापालिका क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल आणि उपाहारगृहचालकांच्या चिंतेत वाढ झाली असून, नुकतेच सावरू लागलेल्या या व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता संघटनांकडून व्यक्त केली जात...
महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर...
राज्यात काल ४१ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ४१ हजार ३२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तर ४० हजार ३८६ रुग्ण बरे झाले. राज्यात काल २९ कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यातल्या ८...
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) : सामाजिक न्यायाचे अग्रदूत लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती. त्यानिमीत्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समताधिष्ठित...
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी ५ जूनला मतदान
मुंबई : पालघर, धुळे, नंदुरबार, वाशीम, नागपूर आणि अकोला जिल्हा परिषदेतील 2 निवडणूक विभागांच्या आणि पंचायत समितीतील 6 निर्वाचक गणांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 जून 2022 रोजी मतदान; तर 6 जून 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने आज केली. दुरबार जिल्हा परिषदेच्या चितवी (ता. नवापूर) आणि अकोला...
संत गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीनुसार वाटचाल – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी...
जनगणनेत ओबीसींच्या जातनिहाय नोंदणीसाठी सर्वपक्षीय नेते दिल्लीत प्रधानमंत्री यांची भेट घेणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा
मुंबई : राष्ट्रीय जनगणनेमध्ये ओबीसींची (इतर मागासवर्गीय) जातनिहाय स्वतंत्र नोंदणी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेत्यांसह राज्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन प्रधानमंत्री...
पाच वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई : पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. यासाठी राज्य शासनाचा दरवर्षी दहा कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. येत्या पाच वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे वन...
मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष ठेवून त्यानंतर कठोर निर्बंधांबाबत निर्णय...









