कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांत अतिरिक्त आकारणी केलेल्या रुग्णांना ३५ कोटी रुपयांचा परतावा – राजेश...
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांनी अतिरिक्त आकारणी केल्याच्या रुग्णांच्या तक्रारीवरून राज्य सरकारनं अशा रुग्णांना ३५ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल विधान...
सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या मोहाडी इथल्या शेतकऱ्यांची मालकी असलेल्या सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कंपनीत अशा प्रकारची ही...
वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अखंडीत वीज पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश
राज्यातील वीज निर्मितीबाबत ऊर्जा विभागाचा आढावा
मुंबई : वीज तुटवड्याची स्थिती देशभर आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन...
चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार सध्या जैसे थे…
उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे स्पष्टीकरण
मुंबई : हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने दि.१५ जून, २०२० रोजी...
राज्यात २५ लाख ८१ हजार ५९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न व नागरी पुरवठामंत्री...
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहता कामा नये यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून...
मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या कोविड १९च्या रुग्ण संख्येत दररोज २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. पुढील चार दिवसांत वाढ होणाऱ्या रुग्ण संख्येवर लक्ष ठेवून त्यानंतर कठोर निर्बंधांबाबत निर्णय...
२०२२ ला होणा-या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिकेच्या २०२२ मधे होणा-या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त म्हटलं आहे, ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
भाजपा या महिन्याच्या अखेरपर्यंत...
लॉकडाउन सुरू झाल्यापासून सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने 1.27 कोटीहून अधिक दुर्बल / भिकारी...
नवी दिल्ली : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून (10 एप्रिल 2020 पर्यंत) 1.27 कोटीहून अधिक निराधार / भिकारी / बेघर व्यक्तींना भोजन देण्याची व्यवस्था सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने मोठ्या महानगरपालिकांच्या...
मुंबई शहरात काल मध्यरात्री पासून कलम 144 लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या पाहाता मुंबई पोलिसांनी काल मध्यरात्री पासून शहरात कलम 144 लागू केलं आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार असून ४...
बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी रक्कम अनुदान स्वरुपात द्यावी – प्रवीण शिंदे
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई पालिकेकडून बेस्ट उपक्रमांसाठी देण्यात येणारी ४०६ कोटी रुपयांची रक्कम कर्ज म्हणून न देता अनुदान स्वरुपात द्यावी अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी महापौर...











