महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करायला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ करून ५ हजार ३५० कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यायला, राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुय्यम...
थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडीचे विधेयक विधानसभेत मंजूर
मुंबई : नगरपरिषदा व नगरपंचायतींचे अध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडण्याबाबतचे विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधेयक मांडले. या विधेयकाच्या चर्चेत विरोधीपक्ष नेते अजित पवार,...
सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पुणे येथील भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून स्मारकाचे काम मार्गी लागावे यासाठी मालक, विकासक व भाडेकरू यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल,...
राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार- देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे. ते आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात...
राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार – 2020 साठी, 15 फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या...
स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या मागण्या प्राधान्याने मान्य कराव्यात
मुंबई : स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ त्यांच्या आणि वारसदारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून पुढील एका महिन्यात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
विधानभवन येथे राज्यातील...
‘लॉकडाऊन’नंतर नांदेडमध्ये अडकलेल्यांची मिशन मोडवर आरोग्य तपासणी
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड शहर म्हटले की डोळ्यासमोर येते शीख बांधवांचे गुरुद्वारा. या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारामध्ये माथा टेकण्यासाठी अनेक नागरिक पंजाब आणि हरियाणा मधून येत असतात....
पावसाळ्यात एकमेकांत समन्वय ठेऊन काम करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मुकाबला करत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींनाही समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत ; ११ व १२ जून रोजी मासेमारांनी समुद्रात...
मुंबई : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ११ व १२ जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे ३०० किलोमीटर...
वीज महानिर्मिती कंपनीचा एका दिवसात सुमारे साडे १० हजार मेगावॅट वीजनिर्मितीचा विक्रम
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज महानिर्मिती कंपनीनं काल ९ मार्च रोजी १० हजार ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती करून, औष्णिक वीज निर्मितीमध्ये एक नवा विक्रम रचला आहे. ऊर्जा मंत्री डॉ. नीतीन राऊत...










