अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद
मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर...
जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, भाववाढ नियंत्रित करण्यासाठी पथके कार्यरत
साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांचे आदेश
मुंबई : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काही व्यापाऱ्यांकडून वस्तूंचा काळाबाजार व अतिरिक्त भाववाढ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत....
राज्यातील कंन्टेटमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी
मुंबई : राज्यातील कोविड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण...
येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल – मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु...
महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल – उदय सामंत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड पार्श्वभूमीवर राज्यात बंद असलेली महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यावा लागेल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे....
ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. ही जनगणना कशी करावी हे ठरवावं लागेल, याच संदर्भानं...
अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिला-भगिनींच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती...
मुंबई: महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे...
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सरकार माजी सैनिक आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांची मदत घेणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 विरुद्धच्या अभियानात राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीनं, एनसीसी योगदान अभियानांतर्गत प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे.
एनसीसीचे विद्यार्थी हेल्पलाइन, कॉल सेंटरचे व्यवस्थापन, मदत पुरवठा, औषधं,...
संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ
मुंबई : नागरिकांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करुन संविधानाप्रति व देशाप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...
पर्यावरणदिनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजभवन येथे वृक्षारोपण
मुंबई : पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षारोपण केले.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ईशा फाउंडेशनचे श्री .सद् गुरु जग्गी वासुदेव, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी,...











