नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ

मुंबई (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये, असं मत काँग्रेस पक्षाचे सदस्य माजी मुख्यमंत्री...

प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी सर्वस्व पणाला लावतात व देशाच्या सीमांचे रक्षण करताना प्राणांची आहुती देतात. प्रत्येक नागरिकाच्या मनात सैनिकांविषयी अत्याधिक आदराची भावना आहे. त्यामुळे सशस्त्र...

विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पातून शाश्वत सिंचनाचा पर्याय पुढील काही...

साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे

मुंबई : कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल...

मुंबई महापालिकेची एसओपी : कोविड १९ पॉझिटिव्ह आणि लक्षणे असलेल्या वयोवृद्ध रुग्णांवर होणार मोठ्या...

मुंबई : मुंबईत कोरोनाच्या  18 रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात 60 वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता कोविड 19 पॉझिटिव्ह आणि लक्षणे आढळलेल्या 60 वर्षांवरील रुग्णांवर महापालिका, राज्य सरकार व खासगी मोठ्या रुग्णालयातच उपचार केले जाणार आहेत. 60 वर्षांखालील...

अनुसूचित जमातीतील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारा खर्च न्यूक्लिअस बजेट योजनेतून

आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांची माहिती मुंबई : शिधापत्रिका (रेशनकार्ड) नसलेल्या अनुसूचित जमातीमधील आदिवासी, पारधी समाजातील कुटुंबांना शिधापत्रिका काढण्यासाठी येणारे शुल्क आता आदिवासी विकास विभागाच्या न्यूक्लिअस बजेट योजनेतून करण्यात...

हरित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उमरेड येथील वृक्षदिंडी समारोपास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नागपूर : वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी राज्यात वृक्षारोपण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यासाठी वन विभाग गेल्या पाच वर्षांपासून चांगले काम करत असून,हरित महाराष्ट्र निर्माण...

कोरोना लढा यशस्वीतेसाठी आयुष उपचार पद्धतींचा वापर करावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे...

आरोग्य संस्थांना लॉकडाऊन लागू नाही कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही मात करु लसीचा जास्तीत जास्त पुरवठा करण्याबाबत केंद्राकडे प्रयत्न मुंबई: कोरोना महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित असलेल्या आयुष उपचार (आयुर्वेदिक,...

देवेंद्र फडनवीस यांना सायबर विभागाकडून नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई पोलिसांच्या सायबर विभागानं  विरोधीपक्षनेते देवेंद्र फडनवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी उद्या उपस्थित राहण्यासंबंधी नोटीस बजावली. सायबर पोलिसांनी  दाखल केलेलल्या एका गुन्ह्यात फडनवीस यांना काही माहिती...

कोरोना प्रतिबंधासाठी सव्वातीन लाख पीपीई किट्स, मास्क, व्हेंटिलेटर्सची केंद्र शासनाकडे मागणी – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामुग्री उपलब्ध आहे. मात्र आपत्कालिन स्थिती ओढावल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई किट्स, नऊ लाख एन ९५ मास्क...