प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे....
कोविड प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं साडेतीन कोटीचा टप्पा पार केला
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरणात राज्यानं साडेतीन कोटीचा टप्पा पार केला असून, अशी कामगिरी करणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचीव डॉ....
बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई
मुंबई : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरून मुंबई ते पुणे व पुणे ते कोल्हापूर या टप्प्यात बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात महामार्ग पोलीस, आरटीओ, स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे कडक...
तरुणपणीच गुंतवणूक करण्याचे महत्त्व
मुंबई (वृत्तसंस्था) : तरुण प्रोफेशनल्सनी अगदी सुरुवातीपासूनच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही पदवीधर झाला असाल आणि करिअरची सुरुवात केली असेल तर बचत करण्याची योग्य वेळ हीच...
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते, महाराष्ट्र राज्य निर्मितीचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे, त्यागाचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे.
स्वामीजींनी हैदराबाद संस्थानातल्या...
शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात...
‘माविम’च्या महिलांकडून जनजागृती, मास्क निर्मिती
मुंबई (वृत्तसंस्था) : संपूर्ण जग आज कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करीत आहे. जगातील अनेक विकसित आणि प्रगत देशातील नागरिक या विषाणूच्या संसर्गाने बाधित होऊन मृत्युमुखी पडत आहे. बाधित होण्याचे...
शिर्डी आणि पोहरादेवी इथं आजपासून रामनवमी उत्सवाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानाने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाला आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरती, पाद्यपूजा, साईबाबांच्या प्रतिमेची मिरवणूक, पारायण आणि विविध...
सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी भाषांचे समृद्ध असणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई : सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत बोलली जाणारी मराठी भाषा एकच असली तरीही या प्रवासात बोलीभाषा अनेक आहेत. तसेच देशात बंगाली, तामिळ, मराठी आदी प्रादेशिक भाषा भिन्न भिन्न असल्या तरीही त्यातील...
जगभरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही, जागतिक पातळीवर सोने व क्रूडचा वृद्धीचा ट्रेंड
मुंबई: या सप्ताहअखेर, एमसीएक्सवर गोल्ड फ्युचरने चांगली कामगिरी केली. सोन्याने ५०,००० रुपयांची पातळी ओलांडली व ते ५०,३०० रुपये/१० ग्राम या किंमतीवर स्थिरावले. डॉलरचे काहीसे अवमूल्यन झाल्याने ते ४९,५५१ रुपयांवरही आले...











