कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर कोल्हापुरच्या श्री महालक्ष्मीअंबाबाई देवीच्या ऑनलाईन दर्शनात वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापुरातलं श्री महालक्ष्मीअंबाबाई मंदिर १७ मार्चपासून बंद आहे. तेव्हापासून देवीचं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविकांची संख्या दुप्पट झाली आहे.
आजपर्यंत पंचवीस लाख भाविकांनी देवीचं...
महाराष्ट्रात कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर
खासगी प्रयोगशाळेतील कोरोना चाचण्यांसाठी २२०० रुपये दर निश्चित - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा
मुंबई : राज्यातील खासगी प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी आता जास्तीत जास्त २२०० रुपये इतका दर...
सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी सीमा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुण्याचे चाकरमानी गावागावात पोचल्यानं गावकरी सतर्क झाले आहेत. त्यामुळे गावात नव्याने येणाऱ्यांची...
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी – जयंत...
मुंबई (वृत्तसंस्था) : विधानभवनाच्या पायऱ्यांवर काल आंदोलनादरम्यान झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या मुद्द्यावार आज विधानपरिषदेत चर्चा झाली. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी...
उच्चशिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना – मंत्री अतुल सावे
मुंबई : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास विभागाच्या स्वयंम व सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या धर्तीवर...
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती
मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. याची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री...
‘विकेल ते पिकेल’अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी...
कापूस खरेदी केंद्रांना सहकार्य करा – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
कापूस खरेदी केंद्रांच्या अडचणींसंदर्भात आढावा बैठक
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. खरेदी केंद्रांना...
समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
समृद्धी महामार्ग, कोकण सागरी महामार्ग व एक्स्प्रेस वे आणि वांद्रे वर्सोवा सीलिंक प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी....
रूग्ण दुपटीचा वेग १४ दिवसांवर आणण्यात यश – मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती
लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येचा गुणाकार रोखण्यास मदत; कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधेला गती
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग (डबलींग रेट) 14 दिवसांवर आणण्यात यश...











