न्यूयॉर्कमधील कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई : न्यूयॉर्क इम्पायर स्टेट ऑफ डेव्हलपमेंट विभागाच्या भागीदारी संचालिका (डिरेक्टर ऑफ पार्टनरशिप) लॉरेन मार्कल यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार, गुंतवणूक वाढविण्यावर यावेळी...
२ मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुटी लागू होणार आहे. तर, २०२२-२३ या शैक्षणिक...
येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी आज मुंबईतल्या रस्ते बांधणी आणि सुधारणा कामांचा आढावा घेतला, त्यानंतर...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दोन जण निरीक्षणाखाली
मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात दोन जण निरीक्षणाखाली आहेत. तर आतापर्यंत ८३ प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय...
वीज कर्मचाऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाइतकाच बोनस मिळणार
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज कर्मचाऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाइतकाच बोनस मिळणार आहे. ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस...
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे हिरो – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे...
नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन
पुणे : आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहेत. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत...
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. विधिमंडळातील सदस्यांची सर्व संसदीय आयुध गोठवण्यात आल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र...
मास्क, सॅनिटायजरचा काळा बाजार केल्यास कारवाई करणार- अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची...
मुंबई : जगभरात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने २ प्लाय आणि ३ प्लाय सर्जिकल मास्क, एन ९५ मास्क आणि हॅन्ड सॅनिटायजर या बाबींचा समावेश जीवनाश्यक वस्तुमध्ये समावेश करण्यात आला आहे. या वस्तूंचा कृत्रिम...
राज्यात आतापर्यंत २० लाख ६२ हजार ३१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दहा हजार १८७ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २२ लाख ०८ हजार ५८६ झाली आहे. काल ४७ रुग्णांचा उपचारादरम्यान...
किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे करताना कांदळवनांना धक्का लागू नये-मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : विकास आणि पायाभूत सुविधा महत्त्वाच्या आहेतच.पण त्याचबरोबर मुंबई आणि संपूर्ण कोकण किनाऱ्यालगत असलेल्या कांदळवनांचं संरक्षण आणि संवर्धनही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे किनारी भागात विकासाचे प्रकल्प उभे...