भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर तसंच माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटे यांनी आज नांदेड इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के....
राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची सोडत जाहीर
अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी
मुंबई : राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या.
ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम...
खारघर दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १३ वर, तर १८ जणांवर उपचार सुरू
मुंबई (वृत्तसंस्था) : खारघर घटनेतल्या मृतांची संख्या आता १३ झाली आहे. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात उष्माघाताचा त्रास झालेल्यांपैकी १८ जणांवर अद्याप उपचार सुरू असून...
आपत्ती निवारणासाठी प्राथमिकता ठरवून नियोजन करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत कोकण आपत्ती सौम्यिकरण प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच कोविड-19 च्या उपाययोजनांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीत...
केंद्र सरकारनं राज्याला विविध योजनांच्या माध्यमातून मदत केली – देवेंद्र फडनवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मदत मिळत नसल्याचे आरोप बिनबुडाचे असून, गेल्या तीन महिन्यात केंद्र सरकारनं राज्याला विविध योजनांच्या माध्यमातून २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत...
मागास व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – डॉ.सुरेश खाडे
मुंबई : समाजातील मागास,विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असून सामाजिक न्याय विभागासाठी500 कोटी रुपयांची जादा तरतूद करुन समाजातील मागास घटकांना...
राज्यावर गुंतवणूकदारांचा विश्वास – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दावोस : जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुसज्ज अशा...
‘वर्षा’ बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही महानगरपालिकाचा खुलासा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही.
मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी शुन्य आहे, या बंगल्यांचं...
हिवाळ्यामध्ये ग्लिसरिनयुक्त साबण वापरण्याचे मेडिमिक्सचे आवाहन
मुंबई: हिवाळ्यामध्ये बदललेल्या वातावरणीय घटकांमुळे आपली त्वचा सामान्यत: कोरडी व खरखरीत होते. सामान्य साबणाचा वापर केल्याने आपल्या त्वचा पेशींचा पोत अधिक खालावला जाऊ शकतो अशावेळी ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या साबणांऐवजी मेडिमिक्स...
अन्वय नाईक मृत्यू प्रकरणाचा सीआयडीकडे तपास- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांनी मे २०१८ यांनी संशयास्पदरित्या आत्महत्या केली होती. यासंदर्भात अलिबाग पोलीस स्टेशनला गुन्हाची नोंद सुध्दा करण्यात आली. या प्रकरणात योग्य...











