काटेपूर्णा अभयारण्यात वाघा रोपवाटिकेत दीड लाख रोपांचं संगोपन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनच्या काळात अकोला वनविभागाच्या काटेपूर्णा अभयारण्यात वाघा रोपवाटिकेत तब्बल दीड लाख रोपांचं संगोपन करण्यात आलं आहे. मार्चमध्ये देशात आलेल्या कोरोना महामारीमुळं त्यापूर्वी लावलेल्या रोपांचं संगोपन...
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीबाबत असलेल्या शंकांचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक येथे केले...
नाशिक : सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती संदर्भात येत असलेल्या विविध शंका व उलट-सुलट बातम्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील...
भाजपा राज्यघटना कधीच बदलू देणार नाही; देवेंद्र फडनवीस यांचं प्रत्युत्तर
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हा पक्ष जनतेच्या मतांशी बेइमानी करून सत्तेवर आल्याचा आरोप विधाननसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल प्रतिलीटर ५९ पैशांनी महागलं, तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ५८ पैसे वाढ झाली.
तेल कंपन्यांनी केलेल्या या सातव्या...
राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे ‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.
लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया...
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे तात्काळ नव्याने साकव बांधावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाशिक...
मुंबई : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसिलदारांसह...
२ मे पासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यभरातल्या शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुटी लागू होणार आहे. तर, २०२२-२३ या शैक्षणिक...
कर्मवीर अण्णांचा ‘स्वावलंबना’चा मंत्र आजच्या घडीला उपयुक्त
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवली. आजच्या सुशिक्षित आणि प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत...
शेतकऱ्यांची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी...
वक्फ संस्थांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, मुस्लिम समाजाच्या विकासाला चालना मिळावी यासाठी वक्फ संस्थांच्या सुधारित...
मुंबई: महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील विविध संस्थांना आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावा यासाठी या संस्थांकडील मालमत्ता वाढीव भाडेपट्ट्याने देण्यास किंवा त्यांचा विकास करण्यास मान्यता देण्यात येते. मुंबई...











