सिंचन विहिरींची मर्यादा पाच वरून वीस पर्यंत वाढविण्याचा निर्णय

मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा ५ वरुन २० पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोजगार हमी योजना व...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टपाल विभागातल्या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश...

नवी दिल्‍ली : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी टपाल विभागातल्या कोरोना बाधित कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी एक लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. राज्यपालांनी हा धनादेश मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरीशचंद्र अग्रवाल यांच्याकडे...

अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करच्या प्रसंगावधानाने गरोदर मातेस पुनर्जन्म!

मुंबई (वृत्तसंस्था) : अलिबाग, रायगड, : पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी श्रीमती  कांबळे  यांच्या लक्षात आले की, श्रीमती मंगल सुनील सीद या...

कोरोनाबाबत महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

दिवाळी, हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन सतर्क - आरोग्यमंत्री राजेश टोपे मुंबई : देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना उपाययोजनांचा आढावा आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. कोरोनाकाळात महाराष्ट्र...

महाराष्ट्राच्या कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यावर भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : पीक पधद्धतीतील वैविध्य, सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारंपरिक शेतीबरोबरच सेंद्रीय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे आदींच्या माध्यमातून राज्यातील कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यावर राज्याचा...

सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं – राज ठाकरे

नवी दिल्ली : सत्ता डोक्यात गेली की, मतदारांना गृहित धरलं जातं, अशी तिखट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर केली. महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा आहे, मात्र सध्या वातावरण अत्यंत...

आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना शासनाचे आर्थिक पाठबळ; जूनअखेर २७ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी मंजूर

मुंबई : समाजातील जातीव्यवस्था नष्ट व्हावी, सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, तसेच अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला गती मिळण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाहित जोडप्यांना सामाजिक न्याय विभागाकडून अर्थसहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी...

लॉकडाऊनमध्ये बेघर, निराश्रितांसाठी शिवभोजन थाळी ठरतेय वरदान; चंद्रपूर जिल्ह्यात दररोज १३०० फूड पॅकेटचे वाटप

चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाची शिवभोजन थाळी योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निराश्रित, निराधार, बेघर असणाऱ्या अनेकांसाठी उपयुक्त ठरत आहे. जिल्ह्यात चंद्रपूर शहर, राजुरा, वरोरा व बल्लारपूर या 3 मोठ्या तहसीलच्या...

ईस्टरनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा

मुंबई:- महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा व...

निष्णात कायदेपंडित गमावला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या निधनाने आपण देशातील एक निष्णात कायदे पंडित गमावला आहे, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण...