डॉक्टर्स व आरोग्यकर्मींचा कोरोनापासून बचाव करणाऱ्या सुरक्षाकवचाची निर्मिती नाशिकमध्ये!
युवा उद्योजक अमोल चौधरी यांच्याकडे दररोज तयार होताहेत दोन हजार पीपीई किट्स
● महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात वितरण; केंद्र सरकार आणि विविध राज्यांकडून होतेय विचारणा
नाशिक : कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी...
हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्यांची आठवण...
सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली
मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीमत काल ५८० ट्रक इतक्या कांद्याची विक्रमी आवक झाली. यामुळे त्यामुळे २० हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत गेलेले कांद्याचे दर काल सुमारे...
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...
मुंबई : पुणे येथील महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुणे शहरातील महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले...
सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळून अजान दिली जावी – राज ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भोंग्यांच्या विरोधात आज आंदोलन सुरू केलं. जिथं भोंगे उतरवले असतील तिथल्या ठिकाणी नागरिकांना कुठलाही त्रास होणार...
मुस्लिम आरक्षण हा मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरी नक्षलवादी आणि डाव्यांकडून सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यांवर देशात अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं...
महिनाभरात २४ कॅरेट सोने ४ हजारांनी महाग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत झालेली घसरण आणि शेअर बाजारात झालेली घसरण याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.
मुंबईच्या बाजारपेठेत २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम तोळा...
देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० वारकऱ्यांना परवानगी
मुंबई : यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी १०० व उर्वरित आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी ५०...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय – मंत्री उदय सामंत
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेसंदर्भात जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचा आदर करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्णपणे काळजी घेऊन राज्य शासन अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत निर्णय घेईल असे उच्च व तंत्र...
सर्व यंत्रणांच्या समन्वयातून कोरोनावर मात करणे गरजेचे – गृहमंत्री अनिल देशमुख
औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणा खंबीरपणे प्रयत्न करत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात या लढाईचा मुकाबला करण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय महत्त्वाचा आहे. सर्व यंत्रणांच्या समन्वयातूनच कोरोनावार मात करण्यासाठी...











