जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन झाल्यापासून दोन महिन्यांत भारत आणि जगभरातून ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी...

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, असे...

कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधे आंदोलन

मुंबई (वृत्तसंस्था) : कापसाला अपेक्षित भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज आम आदमी पक्षाने यवतमाळमधे कापसाची होळी करुन आंदोलन केलं. कापसाला प्रतिक्विंटल 15 हजार रुपये भाव अपेक्षित असताना भाव ८...

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टूर ऑपरेटर, ट्रेकर्स, ब्लॉगर्स यांच्यासमवेत चर्चा

संकल्पना, सूचना देण्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे आवाहन मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध घटकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध भागातील सहल आयोजक (टूर...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद; महाविद्यालये, विद्यापीठांच्या नियोजित परीक्षा ३१...

मुंबई : राज्यात कोरोना विषाणू (कोव्हीड- १९ ) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून सर्व महाविद्यालये, विद्यापीठे दिनांक ३१ मार्च,२०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ३१...

अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचे निर्देश

मुंबई :  कल्याणकारी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा सेवाभावी उद्देशाने चालविण्यात येत असतात. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत वितरीत होण्याबाबतचा प्रस्ताव सादर...

पंचसूत्रीच्या यशस्वी अंमलबजावणीतून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे...

‘वंदे भारत’ अभियानांतर्गत १४ हजार ३४८ प्रवासी मुंबईत दाखल

आणखी ६९ विमानांनी येणार प्रवासी मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत 89 विमानातून 14 हजार 348 प्रवासी विविध देशातून मुंबईत दाखल झाले आहेत. 1 जुलै 2020 पर्यंत 69 विमानांनी आणखी काही प्रवासी मुंबईत...

राज्यात आतापर्यंत ५७ लाख ५३ हजार २९० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ११ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १० हजार ६६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १६३ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ४...

राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. मराठावाडा विभागातील २४ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा, अशोक चव्हाण यांनी...