मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रप्रदर्शन
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महासंघातर्फे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात करण्यात आले आहे. या...
प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहून चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा – मुख्यमंत्री उद्धव...
मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे....
समृद्धी महामार्गाची उभारणी करताना उद्योगांचे टापू निर्माण करून राज्यभर समृद्धी आणावी – मुख्यमंत्री उद्धव...
मुख्यमंत्र्यांनी घेतला समृद्धी महामार्गाच्या कामाचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा
मुंबई : राज्यात नवीन उद्योग आणताना त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आहे. राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम करताना...
राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब भुकेलेला राहणार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणु संसर्गा मुळे झालेल्या लॉक डाऊनच्या परिस्थितीत राज्यातला कुठलाही स्थलांतरित मजूर अथवा गरीब भुकेलेला राहणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल अशी ग्वाही, राज्याचे...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी शासनाचे प्रयत्न – मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज...
४ ऑक्टोबरपर्यंत ४ लाख ९० हजार मतदारांची नव्याने नोंदणी
मुंबई : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात 4 ऑक्टोबर 2019 पर्यंत नव्याने 4 लाख 90 हजार 50 मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची...
विविध आव्हानांवर मात करत अखेर जिल्ह्यात झाली विक्रमी कापूस खरेदी
मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्हा हा केळी पाठोपाठ इथल्या दर्जेदार कापसाच्या वाणासाठी नावारुपास आलेला आहे. शेतकऱ्यांनी अथकपूर्वक प्रयत्न करीत जिल्ह्याला हे नावलौकिक प्राप्त करुन दिले आहे. त्यांच्या कष्टातून पिकलेल्या...
राज्यात नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात काल ४ हजार १९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६...
नफेखोरी करणाऱ्या मुंबईतील खाजगी रुग्णालयांवर कारवाई करा
पालकमंत्री अस्लम शेख यांचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र
मुंबई : राज्य शासनाने दि. ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना कोरोना व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती...
औरंगाबादमध्ये पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त समता वाहन फेरीचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबाद शहरात पुढच्या आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त सकाळी शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली.
२२, २३ आणि २४ नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध...










