राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर सर्वत्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.  वादळी वाऱ्यांमुळं अनेक ठिकाणची झाडं  उन्मळून पडली असून अनेक घरांवरील छपरं उडाली...

राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी यांची...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यांना देण्यात येणाऱ्या वस्तू आणि सेवाकराच्या परताव्यासंदर्भात आज देशातल्या विविध विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली. वस्तू आणि सेवाकरातला परतावा...

स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने आदिवासी विद्यार्थ्यांना सक्षम करणार – राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांची माहिती

मुंबई : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सक्षम करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. मंत्रालयात केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग...

महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर  पुरस्कार जेष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप...

यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिलनंतर तर दहावीच्या परीक्षा १ मे नंतर होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदा बारावीच्या परीक्षा १५ एप्रिल नंतर आणि दहावीच्या परीक्षा १ मे नंतर घेण्यात येणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावामुळे ऑनलाईन...

कोरोना संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत अनावश्यक गर्दी,...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना पॉझिटिव्ह 41 रुग्ण असून एका वृद्ध रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे. उर्वरित 40 पैकी 7 रुग्णांमध्ये कमी तीव्रतेची लक्षणे असून एक रुग्ण गंभीर आहे....

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

मुंबई : बदलत्या काळानुसार विद्यार्थी हित लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाचं प्राधान्य – राजेश टोपे

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावर...

४० हजारहून अधिक प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम; २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या 40 हजार प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून त्याचा लाभ सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांना मिळाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मूल्ये रुजावीत यासाठी राज्यातील...

पाल्यांच्या ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवा- महाराष्ट्र सायबरचे आवाहन

मुंबई : पाल्यांचे ऑनलाईन सर्फिंगवर पालकांनी विशेष लक्ष ठेवावे. त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर तर्फे करण्यात येत आहे. विशेष करून ०७ ते १८ वयोगटातील...