कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – गृहमंत्री अनिल देशमुख यांचे...
औरंगाबाद : देशासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तसेच प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या लढाईला जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असून सर्वांनी कायदा सुव्यवस्थेचे पालन करत जनतेला सुविधा...
सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षणास प्रवेश सुरू
मुंबई : वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सागरी मत्स्यव्यवसाय नौकानयन, सागरी इंजिन देखभाल आणि परिचालन प्रशिक्षण १२४ व्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची शेवटची...
ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश
मुंबई : निधीची काळजी करू नका, तो उभा करु. आधी ग्रामीण आरोग्य केंद्राच्या विकासासाठी सर्वंकष आराखडे तयार करा. ग्रामीण भागातील गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा देऊन दिलासा द्यावा, असे निर्देश राज्यमंत्री...
कुपोषण कमी करण्यात यश; १४ हजारांहून अधिक अंगणवाड्यांमध्ये ‘अमृत आहार’ योजना
मुंबई : राज्यातील 6 हजार 962 गावातील 14 हजार 768 अंगणवाड्यांमध्ये अमृत आहार योजना सुरु आहे. या योजनेत आतापर्यंत 450 कोटी रुपये खर्च करण्यात आले असून त्याचा फायदा आदिवासी भागातील...
अकोला जिल्ह्यात एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले
मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यातल्या पाच आगारामधून एस टी महामंडळाचे ३०० संपकरी कर्मचारी कामावर परतले आहेत. राज्य परिवहन महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप आता संपुष्टात...
गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचं नितीन...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या ७७७ कोटी रुपये किंमतीच्या पूल आणि रस्ते यांच्या कामाचे उद्घाटन, तसेच भूमिपूजन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री...
सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सहकार मंत्री सुभाष देशमुख
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश
मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये...
पनवेलमध्ये सर्वात जास्त, तर वडाळ्यात सर्वात कमी मतदारांची नोंद
मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात पनवेल मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजेच 5 लाख 54 हजार 827 आहे तर वडाळा मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजेच 2 लाख 3 हजार...
महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातून अवैधरित्या गुजरातला जात असलेला तब्बल ४३ लाखांचा मद्यसाठा नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केला आहे. सुरत राष्ट्रीय महामार्गावर या कंटेनरची तपासणी करण्यात आली. या कंटेनरमधल्या...
आंतरराष्ट्रीय समुदायाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित काम करण्याची आवश्यकता-डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई (वृत्तसंस्था) : महिलांच्या सक्षमीकरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्रित काम करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे.
महिलांच्या प्रश्नासंदर्भातलं कामकाज तसंच कोविड-१९ चे जागतिक तसंच देशांतर्गत परिणाम...











