स्मार्ट सिटी बरोबरच औरंगाबाद देशाच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रही ठरेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य नियोजित वेळेआधी पूर्ण - पंतप्रधान
औरंगाबाद : शहर नवी स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहेच, त्याचबरोबर हे शहर देशाच्या औद्योगिक घडामोडींचे...
लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ४५ वर्षांवरच्या नागरिकांना लसीकरणाला सुरूवात झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ३ हजार २९५ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ३ लाख १० हजार ६३९ लोकांचं लसीकरण झालं. पुणे जिल्ह्यात...
येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...
आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात जिल्हास्तरावर यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्हास्तरावर याबाबत यंत्रणा उभारली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते आज चिपळूण इथं पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर...
एमजी मोटरची झूमकार व ओरिक्ससह भागीदारी
मुंबई: एमजी मोटर इंडियाने आज एमजी सबस्क्राइब अंतर्गत झूमकार व ओरिक्ससह मासिक ४९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत झेडएस ईव्ही सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध करून दिली. या ऑफरमुळे योग्य निर्णय घेणाऱ्या ग्राहकांना ३६...
जलसंपदा विभागांच्या प्रकल्प पूर्णतेसाठी निधी, वेळेचे सुयोग्य नियोजन करण्याचे मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश
मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विभागाने त्यासाठी आवश्यक असलेला निधी तसेच लागणारा कालावधी आणि प्रकल्पाची आतापर्यंत झालेली प्रगती यासंदर्भात सुयोग्य नियोजन करावे. ज्यामुळे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२० ची ८ सप्टेंबर २०२० रोजी परतफेड
मुंबई : महाराष्ट्र शासन, वित्त विभाग अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/ प्र.क्र .6/अर्थोपाय दि.3 सप्टेंबर,2010 अनुसार 8.39% महाराष्ट्र शासन रोखे, 2020 अदत्त शिल्लक रकमेची दि.7 सप्टेंबर, 2020 पर्यंत देय असलेल्या व्याजासह...
राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक २९ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार १२४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ९ हजार ९४८ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यातला रुग्ण बरे होण्याचा...
राज्यातल्या ६० पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळं मृत्यू
नवी दिल्ली : कोविड १९ च्या संसर्गामुळे आतापर्यंत राज्य पोलीस दलातल्या ३ अधिकाऱ्यांसह एकूण ६० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून यापैकी ३८ जण मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. राज्य पोलीस...
शाळांना सुट्ट्या; पुढील शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होणार
मुंबई : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शनिवार दि. १ मे, २०२१ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून या सुट्टीचा कालावधी दि.१३ जून, २०२१...