कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई सरकारने द्यावी – अंबादास दानवेंची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, आदी मागण्यांवर  विरोधी पक्षांनी आज नागपूर विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. यावर प्रतिक्रिया...

मुख्यमंत्री सहायता निधीला आत्तापर्यंत १ लाख २९ हजार जणांनी केली मदत

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री सहायता निधीला आत्तापर्यंत १ लाख २९ हजार जणांनी मदत केली असून, त्यातून आतापर्यंत ३६१ कोटी ३२ लाख ५७ हजार ५९९ रुपये जमा झाले असल्याची माहिती...

पर्यावरण विभागाचे नाव ‘पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग’ असे करणे प्रस्तावित

मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर होणार बदल निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या पंचतत्वांवर विभाग कार्य करणार पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री संजय बनसोडे यांची जागतिक पर्यावरण दिनी घोषणा मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचे नाव आता ‘पर्यावरण व वातावरणीय...

सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूर विभागातली रेल्वे स्थानकं पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीत सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. सोलापूर स्थानकाला NABCB या संस्थेकडून ISO मानांकनं मिळालं आहे. आता सोलापूर विभागातल्या नगर, दौंड, कोपरगाव, लातूर,...

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. २० नोव्हेंबरपासून या परीक्षांना सुरुवात होणार असून, दहावीच्या परीक्षा ५ डिसेंबर...

व्हेनिस चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे. युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार...

कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत मुंबई : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून...

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी १५ ऑगस्टपासून राज्यात महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा

मुंबई : तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनापासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी...

इतर मागासवर्ग व वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी...

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू

मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या ९ गावांमध्ये उद्या मध्यरात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश...