परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण कोरोनामुक्त – पालकमंत्री जयंत पाटील यांची माहिती
सांगली जिल्ह्याला दिलासा
प्रशासनाने केलेल्या काटेकोर अंमलबजावणीबद्दल अभिनंदन
लॉकडाऊनचा कालावधी संपेपर्यंत अनावश्यक बाहेर पडू नका,
धार्मिक स्थळांवर गर्दी करू नका
सांगली : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण २५ रूग्ण कोरोनाबाधित असून यापैकी परदेशवारी करून आलेले पहिले ४ रूग्ण...
कोविड विरुद्धच्या लढ्यात उबर इंडियाचं महाराष्ट्र सरकारला सहकार्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड विरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र सरकारला सहकार्य करण्यासाठी उबर इंडियानं १ कोटी रुपयांची वाहतुक मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे.
या मदती अंतर्गत उबर कंपनी महाराष्ट्रात कोविड १९...
१८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्व १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितले. यासाठी ६ लाख...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकालाची प्रतिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर आज निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्षनोंदणी, उलटतपासणी आणि...
लॉकडाऊनच्या काळात ४३३ सायबर गुन्हे दाखल; २३४ जणांना अटक
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात ४३३ गुन्हे दाखल झाले असून...
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा
प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार
मुंबई : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना...
प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे आवाहन
मुंबई: मुंबईला स्वच्छ आणि ग्रीन पर्यावरणाची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे प्रदूषण कमी होत असल्याने जनजागृतीच्या उद्देशाने ऑटोकार इंडियाच्या वतीने आज मुंबईत इलेक्ट्रिक कार रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला...
हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी – छगन भुजबळ
मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बीडमध्ये...
मूल्याधारित रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
अकृषी, कृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंच्या बैठकीत राज्यपालांनी घेतला आढावा
मुंबई : महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी...
माहितीचे संरक्षण, चांगले इंटरनेट नेटवर्क यांच्या पूर्ततेचे मोठे आव्हान – राज्यमंत्री सतेज पाटील
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधला संवाद
मुंबई : कोरोनामुळे भविष्यात निदान माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तरी घरातूनच काम करणे (वर्क फ्रॉम होम) ही नित्याची गोष्ट होवून जाईल. त्यामुळे राज्यातील...











