‘वर्षा’ बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही महानगरपालिकाचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही. मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी शुन्य आहे, या बंगल्यांचं...

पंडित नेहरुंनी रचलेल्या भक्कम पायावरच आधुनिक भारताच्या विकासाचा उंच मनोरा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : देशाचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. पंडितजींनी दाखवलेल्या दूरदृष्टीतून आजचा भारत घडला आहे. आधुनिक भारताच्या विकासाचा उंच...

युनिकास क्रिप्टो बँकेची भारतात सुरुवात

मुंबई: काशाने (Cashaa) युनायटेड मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या संयुक्त उद्यमातून जगातील पहिली क्रिप्टो बँक ‘युनिकास’ सुरू केली आहे जी वापरकर्त्यांना एका खात्यातून क्रिप्टोकरन्सी आणि एका खात्यातून हुकूम देण्याची परवानगी देते. संयुक्त...

विठुरायाच्या दर्शनाला आषाढी यात्रेच्यानिमित्ताने २४ तास सुरुवात

पंढरपूर : विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीची वाट चालू लागले असताना, पंढरी देखील हजारो भाविकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहे . आषाढी साठी येणाऱ्या लाखो भाविकांना देवाच्या दर्शन घेता...

नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला

मुंबई (वृत्तसंस्था) : मान्सून, अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाचा उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज...

अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाचे छापे

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मालमत्ता खरेदी संदर्भातल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मुंबई, पुणे, दापोली इथल्या काही मालमत्तांवर काल छापे...

राज्यात पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या आठवड्यात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेली सोयाबीन, कापूस तसंच ऊस ही पिकं हातातून गेली आहेत. या...

इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक

‘महाराष्ट्र सायबर’ च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचे आवाहन मुंबई : सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात आपली फसवणूक होऊ नये यासाठी सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे, असे...

अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर...

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने...

उद्योगातला मराठी टक्का वाढावण्यासाठी युवकांची कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य आवश्यक – नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगातला मराठी टक्का वाढावयचा असेल तर युवकांनी कठोर मेहनत, जिद्द आणि सातत्य राखणं आवश्यक असल्याचं केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे....