मुंबईतील घरपोच वृत्तपत्र वितरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांची वितरकांशी चर्चा
मुंबई : लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आपण रेड झोन आणि कंटेनमेंट क्षेत्रावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील उर्वरित भागामध्ये आपण काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय- तसेच दुकाने व इतर बाबी सुरु केल्या...
नव्या युगातील मल्टी टास्कर्ससाठी इन्फिनिक्सने लॉन्च केला ‘झिरो ८आय’
मुंबई: भारतीय ब्रँड बाजारात तीन वर्षानंतर फ्लॅगशिप सीरीज पु्न्हा आणत, इन्फिनिक्स या ट्रान्सशन ग्रुपच्या प्रीमियम स्मार्टफोन ब्रँडने झिरो सीरीजमधील सर्वात प्रॉमिसिंग स्मार्टफोन बाजारात उतरवण्याची तयारी केली आहे. नवा रिफ्रेशिंग...
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुराव्यासह केलेले आरोप पाहता, गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, आणि या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, असं...
दिल्ली येथे आमदार देवेंद्र भुयार यांची शेतकरी नेते राकेश महेंद्रसिंह टिकेत यांच्यासोबत बैठक !
मोर्शी तालुका प्रतिनिधी: मागील १३ दिवसांपासून कृषी विधेयकांविरोधात पंजाब-हरियाणामधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. आता या आंदोलनाला आमदार देवेंद्र भुयार यांनी...
एंड-यूझर डाटा प्रायव्हसीबाबत भारतातील सर्वात मोठे व पहिले वर्तणुकविषयक संशोधन
मुंबई: वर्तणूक विज्ञान तज्ञ, द सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअरल चेंज (सीएसबीसी), अशोका युनिव्हर्सिटी अँड बुसारा सेंटर फॉर बिहेविअरल इकोनॉमिक्स यांनी ओमिदयार नेटवर्क इंडिया-इनव्हेस्टमेंट फर्मच्या सहकार्याने सामाजिक प्रभावावर भर देत,...
चिनी संगणक हॅकर्सनी केले ४० हजारापेक्षा जास्त सायबर हल्ले
नवी दिल्ली : चिनी संगणक हॅकर्सनी गेल्या पाच दिवसात देशातल्या माहिती तंत्रज्ञान संस्थानं आणि बॅंकिंग क्षेत्रात ४० हजारापेक्षा जास्त सायबर हल्ले केल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. चीनमधल्या चेंगडू...
ईशान्य भारत आणि उर्वरित भारतातील जनतेत सौहार्दपूर्ण संबंधासाठी ‘माय होम इंडिया’ एक सेतू- राज्यपाल...
छोडेन लेपचा यांना राज्यपालांच्या हस्ते ‘वन’ इंडिया पुरस्कार’ प्रदान
मुंबई : ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्यासाठी ‘माय होम इंडिया’ ही संस्था एक सेतू म्हणून कार्य करत आहे, असे...
नियंत्रण पूररेषेचे काम त्वरित करण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांचे निर्देश
सांगली : जिल्ह्यातील पूर ओसरला असून स्वच्छतेच्या कामाची गती वाढवा याचबरोबर पुराचे पाणी आलेल्या भागातील नियंत्रण पूररेषेचे काम त्वरित करा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिले.
पूरपश्चात कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर...
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७ हजार पासचे वाटप
६ लाख ०५ हजार व्यक्ती क्वॉरंटाईन ; ६ कोटी ३८ लाखांचा दंड वसूल – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ४७...
शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची अंबादास दानवे यांची टीका
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी असंवेदनशील सत्ताधारी गणेश मंडळांना भेटी देण्यात मग्न असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातल्या समनापूर इथल्या आत्महत्या केलेले...











