राज्यात ४२ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांची संख्या ४२३

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४२३ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात कोरोनाबाधित २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ४२ रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहेत. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं...

राज्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी – उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कामात पारदर्शकता ठेवावी असं उपमुख्यमंत्री, तसंच गृहमंत्री  देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातली गुन्हेगारी आणि कायदा- सुव्यवस्था याबाबत फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली...

ऑनलाईन सेवेचा कामगारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर उद्योजकांसाठी बाष्पके संचालनालयाचा पुढाकार मुंबई : महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती/उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे...

राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का

नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्र सरकारने आधी...

राज्यात कोविड १९ साठीच्या कडक निर्बंधात १५ जूनपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लागू केलेले निर्बंध १५ जूनपर्यंत कायम राहणार आहेत. मात्र रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेनुसार जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करत असल्याचे राज्य...

सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगलीतले शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या पार्थीवावर आज शिगाव या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, माजी...

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिला-भगिनींच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती...

मुंबई: महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे...

हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती …..

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूरात साधारणत 12 मार्चपासून कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली.पहिल्या दोन आठवडयात एक अंकी असणारी रुग्णसंख्या  ही आता साधारणत 16  पॉझिटिव्ह रुग्णांवर स्थिरावली आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन...

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

मुंबई : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल...

फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधात जोरदार कारवाई, महाराष्ट्र सायबर शाखेने 161...

मुंबई : कोविड-19 विरोधात लढा देतानाच फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून,...