मानधन योजनेअंतर्गत साहित्यिक, कलावंतांनी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे. मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्याची योजना राबविली जाते....
ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत
सातारा जिल्ह्यासाठी ११ लाखांचे पीपीई कीट
मुंबई : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत करून या रक्कमेचा धनादेश आज सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे...
होम क्वारंटाईनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास कायदेशीर कारवाई
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने आज महसूल आणि पोलिस यंत्रणेला आज...
वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज...
दुर्लक्षित आणि ग्रामीण खेळांना प्रोत्साहन – क्रीडामंत्री सुनिल केदार
मुंबई : दुर्लक्षित आणि ग्रामीण भागातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या खेळांचा राज्यात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश करणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
शिवछत्रपती राज्य...
भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्यापासून कार्यक्रमांची पर्वणी
मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे उद्या रविवार दि.23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे...
नवमहाराष्ट्राच्या जडणघडणीत शास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यात चर्चा
मुंबई : नव्या संकल्पना आणि नवे विचार घेऊन नवमहाराष्ट्राची जडणघडण होण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांचे योगदान...
राज्यात २०२२ पर्यंत सर्वत्र होणार गुणसंवर्धित तांदळाचे वितरण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक...
मुंबई : ॲनिमिया आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी, केंद्र शासनाकडून २०२२ पर्यंत राज्यासाठी सर्व जिल्ह्यांना गुणसंवर्धित तांदुळ म्हणजेच फोर्टीफाईड राईस वाटप करण्यात येणार आहे. या तांदळाच्या वितरणासाठी प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या स्तरावरील कार्यवाही...
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांची विधानभवन परिसरात घोषणाबाजी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या आणि इतर मागण्यांसाठी विरोधी पक्षसदस्यांनी विधानभवन परिसरात घोषणा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या...
आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळण्याबाबत आढावा बैठक...
नागपूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत आष्टी (श.) वाढीव पाणीपुरवठा योजना अप्पर वर्धा धरणातून प्रस्तावित करुन मंजुरी मिळणेबाबत आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात...











