‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्भुत क्रांतिकारक, विचारवंत होते’ – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
‘स्वातंत्र्यवीर सावरकर सध्याच्या संदर्भात’ पुस्तकाच्या तृतीय आवृत्तीचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : दोन वेळा जन्मठेप होऊन देखील न डगमगणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील अद्भुत क्रांतिकारक, द्रष्टे विचारवंत व उत्तुंग प्रतिभा...
सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली. सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा – सामाजिक न्याय व विशेष...
मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा व नवनवीन योजनांचे प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांनी...
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वचक बसावण्यासाठी कठोर उपाययोजनां करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पोलिसांना निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
राजर्षीं शाहूंचे कार्य, विचार दिशादर्शक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना...
मुंबई : सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते, रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, जातीअंताचा लढा यांसह कृषी- सिंचन, औद्योगिक...
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा सज्ज; आवश्यक सर्व निधी उपलब्ध करून देणार – सांगली जिल्ह्याचे...
अनुषंगिक साहित्याची तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी...
कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारची धरसोड वृत्ती
मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारची धरसोड वृत्ती, कांद्याचे घसरते दर आणि त्यामुळे कांदाउत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे असा आरोप करत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं आज नाशिक जिल्ह्यात...
गडचिरोली जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत देण्याची अजित पवार यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, निकष बाजूला ठेवून हेक्टरी ७५ हजार रुपयांची मदत शासनानं द्यावी, अशी मागणी विधानसभेतले...
पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ आणि २ ऑक्टोबरला मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुणे शहरातील चांदणी चौक पूल येत्या १ आणि २ ऑक्टोबर म्हणजे शनिवार-रविवारच्या मध्यरात्री नियंत्रित स्फोट करून पाडण्यात येणार आहे. त्यासाठी १ ऑक्टोबर रोजी...
शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळणार पंचनाम्यांच्या सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेणार – मुख्यमंत्री एकनाथ...
मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासून ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री....