पॅन-आयआयटी ग्लोबल ई-कॉन्क्लेव्हचे दुसरे सत्र संपन्न
कौशल्य-नोकरी, आरोग्यसेवा आणि राज्यांच्या पुनर्निर्माणावर देण्यात आला भर
मुंबई : सध्या देश अभूतपूर्व आव्हानांना सामोरे जात आहे. अशा वेळी ग्लोबल आयआयटी अँल्युमनी कम्युनिटीने सध्याच्या आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेच्या दिग्गज...
रोजगार निर्मिती व अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी विभागांना भांडवली खर्चासाठी निधी वितरीत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं रोजगार निर्मितीसाठी आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यासाठी, संपत्ती आणि रोजगार निर्मितीवर आघाडीवर असलेल्या विभागांना भांडवली खर्चासाठी, अर्थसंकल्पीय निधीच्या ७५ टक्के रक्कम वितरीत करण्यास परवानगी दिली...
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे सुलभीकरण गरजेचे – राज्यपाल चे. विद्यासागर राव
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या चौथ्या विशेष पदवी प्रदान समारंभात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना डि. लिट पदवी प्रदान
मुंबई : आपले हजारो विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी चीन,...
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार हरी भक्त परायण बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी...
मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला लागली आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या क्राफर्ड मार्केटच्या जुन्या इमारतीच्या तळमजल्याला आग लागली असून अग्निशमन दलाचे 10 फायर इंजीन घटनास्थळी पोहोचले आहेत. आग विझवण्याचं काम सुरु आहे.
या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसल्याचं...
राज्य सरकारने लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणं थांबवावं- रामदास आठवले
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने कोविड-१९ प्रतिबंधक लशींच्या तुटवड्यावरुन राजकारण करणे थांबवावे असे केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण खात्याचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या भागाची...
पाळीव प्राण्यांनाही घराबाहेर फिरायला नेण्याची मुभा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध आता शिथिल केले जात असून, आता पाळीव प्राण्यांनाही घराबाहेर फिरायला नेण्याची मुभा दिली असल्याचं राज्यशासनानं आज मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केलं.
पाळीव कुत्र्यांना...
काळजी करू नका… लवकर बरे व्हा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जखमी वारकऱ्यांना दिलासा
सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील केरेवाडी येथे मंगळवारी 5 जुलै रोजी आषाढी वारीच्या दिंडीमध्ये टेम्पो शिरल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिवारे कापसी येथील 17 वारकरी जखमी झाले होते. या जखमी...
राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ पूर्णांक ७६ शतांश टक्के
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक ७६ शतांश टक्के झालं आहे. राज्यात काल ३६ हजार १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २४...
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रहार जनशक्ती पक्षानं शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. पक्षाचे आमदार बच्चू कडू, आणि राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र त्यांना दिलं.
शेतातील पेरणी ते...











