राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक १४ शतांश टक्क्यावर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार १११ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८१ हजार ८४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचं रुग्ण बरे...
दर्जेदार शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे....
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी केलं आभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राजमाता जिजाऊसाहेबांनी घालून दिलेला लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आधुनिक काळातही मार्गदर्शक असल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी...
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात सामाजिक सलोखा व शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी...
सर्व ईएमआय, इन्स्टॉलमेंट्सची वसुली तात्पुरती थांबवा – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची केंद्र सरकारकडे...
मुंबई : करोनामुळे ठप्प झालेला व्यापार-उदीम पाहता केंद्र सरकारने रिझर्व्ह बॅंकेच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात सर्व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या वसुलीला स्थगिती द्यावी. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते, कॅश क्रेडिटचे व्याज,...
रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामांना गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष देण्याचे मंत्री उदय सामंत...
मुंबई : जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने आपणास काम करावयाचे आहे. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांना गती देऊन ती कामे विहित वेळेत पूर्ण कसे होतील याकरिता...
पीक कर्ज वितरणात सेंट्रल बँकने टाळाटाळ केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आरोप
मुंबई (वृत्तसंस्था) : परभणी जिल्ह्यातल्या दत्तक गावांमधल्या शेतक-यांना पीक कर्ज वितरण करण्यात सेंट्रल बँक टाळाटाळ करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला असून, या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी संघटनेच्या...
उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड सॅनिटायझर निर्मितीचा परवाना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : करोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हात स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या हॅण्ड सॅनिटायझर चा तुटवडा लक्षात घेऊन, राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनानं उस्मानाबाद जिल्ह्यात ३ उद्योजकांना हॅन्ड...
राज्यात आजपासून आठवड्यातले ४ दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून आठवड्यातले चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार असून, या लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा घेतला.
मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी राज्यातल्या २८५...