आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय विभागांनी सक्रिय व्हावे – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे...

मुंबई : शासकीय विभागांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेच्या चौकटीत निर्णय घ्यावेत; तसेच आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करुन निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहयोग द्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप...

नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला

मुंबई (वृत्तसंस्था) : मान्सून, अर्थात नैऋत्य मोसमी पाऊस राज्याच्या सर्व भागात पोचला आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसाचा उपनगरीय लोकल सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. आज...

दुधातील भेसळ रोखण्यासाठी मोबाईल व्हॅनचा वापर – मंत्री सुनिल केदार

मुंबई : दुधाची जागेवर तपासणी करुन दुधाच्या दर्जाबाबत खात्री करणे मोबाईल व्हॅनमुळे शक्य आहे. याद्वारे दूध भेसळ करण्याऱ्यांवर जरब बसणार असल्याचे, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल...

बरे होण्याची मिळतेय हमी, कोरोना होतोय कमी!

 जिल्ह्यात पाच रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज बुलडाणा : कोरोना विषाणूने पूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून जगच लॉकडाऊन केले. जिल्ह्यातही नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली. प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे अस्तित्व बंदीस्त करण्यात यश...

आषाढी एकादशीला पंढरपुरात कडक संचारबंदी – मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय पूजा

नवी दिल्ली : येत्या बुधवारच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर इथं उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये पैठणचं...

‘व्हीजेटीआय’च्या विद्यार्थ्यांनी वैश्विक संधींचा विचार करावा – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आवाहन

स्थापत्य 2020 टेक्निकल फेस्टिव्हलचे उद्घाटन मुंबई : आयआयटी सारखेच वीर जिजामाता टेक्निकल इन्स्टिट्यूटने (व्हीजेटीआय) देखील चांगले विद्यार्थी घडविले आहेत. त्यामुळे जे विद्यार्थी आज व्हीजेटीआय मध्ये शिकत आहेत ते नक्कीच भविष्यात प्रगती करतील....

सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी

मुंबई : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले...

पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय पंचायतराज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित पंडित दीनदयाळ ऊपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार ग्रामपंचायतींना पुरस्कार जाहीर झाला आहे. उस्मानाबाद तालुक्यातल्या भंडारवाडी ग्रामपंचायतीला गौरव ग्रामसभा...

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातले चार जणांना अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयनं १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यात कथितरित्या सहभागी असलेल्या चार जणांना ताब्यात घेतलं आहे. १२ मे रोजी गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकानं या...

राज्यात शांततेत, पारदर्शक व सुलभ निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज- मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह

मतदानाचा हक्क बजावण्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात शांततेत, पारदर्शकपणे व सुलभरित्या निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा...