कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन १०० खाटांची व्यवस्था कोविड19 रुग्णांसाठी करण्याचे महानगरपालिकेचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत कोविड19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महानगरपालिकेने सर्व २४ प्रभागात लहानमोठ्या खासगी रुग्णालय आणि शुश्रुषा गृहांमधून किमान १०० खाटांची व्यवस्था कोविड19 रुग्णांसाठी करण्याचे आदेश...

मुंबई महापालिका सर्व तयारीनिशी सज्ज

नवी दिल्ली : मुंबईत कोविड रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज असला तरी मुंबई महापालिका सर्व तयारीनिशी सज्ज आहे. येत्या काळात रूग्ण संख्या वाढली तर त्यासाठी आवश्यक खाटांचे नियोजन केलेलं आहे. सध्या...

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला

मुंबई (वृत्तसंस्था) : बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी आणि राज्य गुप्तचर विभागाच्या माजी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा जवाब नोंदवला. शुक्ला आपल्या वकीलांसमवेत काल कुलाबा पोलिसांसमोर हजर...

मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली सहा ते सात जणांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण...

राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्याचा निर्णय

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीबाधितांना २०१९ च्या दराप्रमाणे वाढीव मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अतिवृष्टीबाधितांना दिलासा मिळणार आहे. राज्यात जुलै 2021 या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने...

“जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांनीच महाराष्ट्र घडला, यापुढेही घडत राहील”

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन मुंबई : राजमाता जिजाऊ माँसाहेबांमुळेच छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे घडले. महाराष्ट्राच्या भूमीत शेतकऱ्यांचे राज्य, रयतेचे स्वराज्य स्थापन झाले. माँसाहेबांच्या ज्या...

ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग

अमरावती व नागपूर भागात काही ठिकाणी प्रादुर्भाव – कृषीमंत्री दादाजी भुसे मुंबई : राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक – महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात केला आहे. मुख्यमंत्री...

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर कुठलीही कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर पुढील आदेशापर्यंत सुनावणी घेऊ नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभेच्या अध्यक्षांना दिले आहेत. राज्यातल्या राजकीय परिस्थिती संदर्भातल्या याचिकांची तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती उध्दव...

यूनियन बँकेने चौथ्या तिमाहीच्या आर्थिक परिणामांची केली घोषणा

जागतिक व्यवसायात वार्षिक ७.६% आणि एकूण ठेव रक्कमेत ८.४% वृद्धीची नोंद मुंबई : युनियन बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाने आज ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या तिमाही आणि वित्तीय वर्षासाठीचे आर्थिक परिणाम...